Headlines

अनन्यसाधारण असा आईच्या मायेचा सत्कार…

मंत्री आशिष शेलार:नांदोस कट्टा पंचक्रोशी ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार : पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡मालवण ता.२४-: नांदोस हा माझ्या आईचा गाव असल्याने हा सत्कार अनन्यसाधारण असाच आईच्या मायेचा हात फिरावा असाच असल्याचे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान विभाग मंत्री आशिष शेलार यांनी येथे बोलताना केले नांदोस कट्टा गावचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य…

Read More

बैलाला धडक बसल्याने तळेबाजार येथील आंबा बागायतदार गंभीर जखमी…

देवगड निपाणी मार्गावरील घटना.. ⚡देवगड ता.२४-: तळेबाजारहून देवगडच्या दिशेने दुचाकीने येत असताना अचानक रस्त्यामध्ये आलेल्या बैलाला धडकून तळेबाजार बाजारपेठ येथील आंबा बागायतदार भिकशेठ हरी पारकर (७६, मूळ रा. वरेरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास टेंबवली भेकरटाकानजीक घडला. अधिक माहिती…

Read More

वाळू वाहतूक करणारा डंपर पन्नास फुट खोल दरीत कोसळला…

इन्सुली येथील घटना:.सुदैवाने जीवितहानी नाही;मात्र डंपरचे फार मोठे नुकसान.. ⚡बांदा ता.२४-: गोव्याच्या दिशेने वाळू वाहतूक करणारा डंपर इन्सुली कोठवळेबांध येथे पन्नास फुट खोल.दरीत कोसळला.हा अपघात गुरुवारी मध्यरात्री मुंबई गोवा महामार्गवरील येथे घडला.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र डंपरचे फार मोठे नुकसान तर डंपरमधील वाळूचे नुकसान झाले. याबाबतची कोणतीच नोंद पोलिसात नव्हती.याबाबत मिळालेली माहिती अशी की,…

Read More

प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडसाठी विशेष अतिथी म्हणून किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर यांना निमंत्रण…

देवगड (प्रतिनीधी) प्रजासत्ताक दिन 2025 च्या दिल्ली येथील परेड साठी केंद्र शासनाच्या सूचनानुसार महाराष्ट्र राज्यातील 34 ग्रामपंचायत सरपंचांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एक ग्रामपंचायत सरपंच अशा पद्धतीने ही निवड करण्यात आली आहे.

Read More

कणकवली जाणवली, बांदा, कुडाळ, ओरोस या चार ठिकाणच्या नद्यांमधील गाळ काढण्याचे काम १ फेब्रुवारीपासून…

दोन कोटी निधी उपलब्ध, आणखी अडीच कोटी निधी उपलब्ध करून देणार:पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही.. ⚡ओरोस ता.२४-:गाळ काढण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ,मात्र पुढच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर परिस्थिती नकोय ! जास्त पाऊस झाला तर ज्या ठिकाणी गाळ आहे तो काढा व जिल्ह्यातील जनतेला दिलासा द्या. असे आदेश शुक्रवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री तथा मत्स्य व…

Read More

कणकवली जाणवली, बांदा, कुडाळ, ओरोस या चार ठिकाणच्या नद्यांमधील गाळ काढण्याचे काम १ फेब्रुवारीपासून…

दोन कोटी निधी उपलब्ध, आणखी अडीच कोटी निधी उपलब्ध करून देणार:पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही.. ⚡ओरोस ता.२४-:गाळ काढण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ,मात्र पुढच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर परिस्थिती नकोय ! जास्त पाऊस झाला तर ज्या ठिकाणी गाळ आहे तो काढा व जिल्ह्यातील जनतेला दिलासा द्या. असे आदेश शुक्रवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री तथा मत्स्य व…

Read More

सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांची वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेला भेट…

सावंतवाडी : ‘एका लग्नाची, पुढची गोष्ट’ या नाटकाच्या निमित्ताने नाट्यसृष्टीतील विक्रमादित्य, अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले सावंतवाडी मध्ये आले होते. प्रयोगात पूर्वी सावंतवाडीतील वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेला त्यांनी भेट दिली. यावेळीत्यांचे स्वागत करण्यात आले. या अर्ध्यातासाच्या भेटी दरम्यान त्यांना वेदपाठशाळेची माहीती दिली. पाठशाळेतील वैदिक आणि याज्ञिक शिक्षणाची माहिती पाठशाळेचे गुरुजी वेदमूर्ती भूषण केळकर…

Read More

वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी रेस्क्यू टीम कार्यरत…

उपवनरक्षक नवल किशोर रेड्डी यांची माहिती :पट्टेरी वाघा बाबत माहिती मिळताच करणार बंदोबस्त.. सावंतवाडी : मनुष्य वस्तीमध्ये वन्यप्राणी वापराबाबत आलेल्या तक्रारींनंतर वन विभागाकडून रेस्क्यू टीम कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मनुष्य वस्तीत येणाऱ्या वन्यजीवांना जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडल जात आहे अशी माहिती उप वनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी दिली. तसेच शहरातील पट्टेरी वाघाच्या व्हायरल फोटोबाबत विचारलं…

Read More

टेंबवली बस स्टॉप ते मोंडतर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण या कामाचे मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन…

⚡देवगड ता.२४-: टेंबवली बस स्टॉप ते मोंड तर रस्ता या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण या कामाचा भूमिपूजन सोहळा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यासाठी तीन कोटी 66 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी माजी आमदार अजित गोगटे टेंबवली गावचे सरपंच हेमंत…

Read More

मुख्याधिकारी साळुंखे यांची बदली करा…

भाजपचे संजू शिरोडकर करणार पालकमंत्र्यांकडे मागणी.. सावंतवाडी: मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच प्रशासकीय कारभारावर लक्ष नसून त्यांच्या दुर्लक्षामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धुळीच्या साम्राज्यात शहर असताना पालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांची बदली करावी अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजपचे माजी शहराध्यक्ष, अँड. संजू शिरोडकर यांनी…

Read More
You cannot copy content of this page