राजन तेली – विशाल परब समोरासमोर; एकमेकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.०१-: शहरात आज ठिक ठिकाणी लक्ष्मी पूजन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी विविध पक्षातील नेत्यांनी बाजारपेठेत फिरून सर्व व्यापाऱ्यांना तसेच शहरवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा उमेदवार राजन तेली व भाजपात बंड करून अपक्ष म्हणून निवडून लढवणारे युवा नेते विशाल परब हे समोरा समोर आले असताना, दोघांनीही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत,…

Read More

जमीनच्या व्यवहारात फसवणाऱ्या संजू परब विरोधात तहसील कार्यालयासमोर जनतेने केलेलं उपोषण सिंधुदुर्गवासियांनी पाहिले…

आशिष सुभेदार:राजन तेली यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही; केसरकरांच्या बाजूला बसणारच जमिनीचा मोठा दलाल… ⚡सावंतवाडी ता.०१-:निवडणूक लढवण्याची घोषणा करून नंतर पैसे घेऊन माघार घेणारे भाजपा पक्षाचे स्वयंघोषित आणि आत्ताचे स्वार्थासाठी धनुष्यबाण हाती घेणारे संजू परब यांना शिवसेना उबाठा पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत ऊमेदवार राजन तेली यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. सावंतवाडी शहरात…

Read More

शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह, सर्वसामान्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलय…

मंगेश तळवणेकर: उद्या संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०१-: शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलेले आहे. त्यामुळे मेळाव्याद्वारे जनजागृती करणार असून पाऊस असो वा नसो, सर्व शेतकऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून 02 नोव्हेंबर 2024 रोजी आपापल्या वाहनांनी शेतकरी मेळाव्यासाठी सायंकाळी ठीक 6.00 वाजता गांधी चौक, सावंतवाडी येथे उपस्थित राहावे…

Read More

न्हावेली येथील कृपासिंधू दुध संस्थेकडून दूध उत्पादकांना बोनस वाटप…

शेतकऱ्यांनी केले संस्थेच्या कामकाजावर समाधान व्यक्त… सावंतवाडीन्हावेली येथील कृपासिंधू दुध संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ४१ दुध उत्पादकांना रोख सुमारे ५७ हजार बोनसचे वाटप करण्यात आले. बोनस मिळाल्याने दुध उत्पादकांच्या चेहर्‍यावर आनंद उमटला होता.यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद धाऊसकर, उपाध्यक्ष विशाल गावडे, सचिव अर्जुन परब, दुध संकलक वैभव धाऊसकर, संचालक लक्ष्मण परब, संतोष निर्गुण,सिध्देश धाऊसकर सदस्य…

Read More

गुन्हे दाखल नसलेल्या शेतकऱ्यांच्या परवानाधारक बंदुका जमा करू नका…

आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी:जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दिले तोंडी आदेश.. कुडाळ : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना बंदूक गरजेची आहे. त्यामुळे गुन्हे दाखल नसलेल्या शेतकऱ्यांच्या परवानाधारक बंदुका जमा करू नयेत अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर जिल्हाधिकाऱयांनी तोंडी आदेश दिल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांच्या कार्यालयातून देण्यात आली.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांकडील…

Read More

स्टंटबाजी करून विशाल परब यांना मत पडणार नाहीत…

संजू परब: सावंतवाडीकरांनी ज्यांचे डिपॉझिट जप्त केले त्यांनी केसरकरांवर बोलू नये… ⚡सावंतवाडी ता.०१-: विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला करणारी संशयित व्यक्ती नक्की कणकवलीत काम करत होती की विशाल परब यांच्या बंगल्यावर कामाला होती. यांची पोलिसांनी तपासणी करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. गाडीवर हल्ला करून घेऊन सहानभुती मिळवून मत मिळविण्याचा हा…

Read More

प्रमोद जठारांची राजकीय फसवणूक झालीय…

संदेश पारकर:स्वतःच्या स्वार्थासाठी खासदारकी मिळवलीय.. कणकवली : प्रमोद जठरांची राजकीय फसवणूक झालेली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांना प्रवेश देऊन प्रमोद जठरांचं वर्चस्व बाजूला सारल गेल, आणि नितेश राणे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. प्रमोद जठार सर्व बैठकांमध्ये, सभांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये सांगत होते की, लोकसभेची निवडणूक आपण लढणार आणि त्यासाठी आपल्याला नारायण राणे यांचा…

Read More

कोणी कितीही मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न केला तरी येणाऱ्या २३ नोव्हेंबरला नितेश राणेंचा पराभव निश्चित…

संदेश पारकर यांनी व्यक्त केला विश्वास:जे काय असेल त्या लढाईत आम्ही लढण्यासाठी नेहमीच सज्ज.. कणकवली : राजकारणमध्ये आम्ही उतरलेले आहोत. परिणामांची चिंता आम्ही कधीच करत नाही. जे काय असेल त्या लढाईत आम्ही लढण्यासाठी नेहमी सज्ज असतो. त्यामुळे आमदार नितेश राणे यांना त्यांचा पराभव त्यांच्या नजरेसमोर दिसत आहे. पराभवाची भीती त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून त्यानी माझ्यासमोर…

Read More

वैभव नाईक हे तिसऱ्यांदा आमदार व्हावेत ही कुडाळवासीयांची प्रामाणिक इच्छा…

कुडाळ शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष शिरसाट यांनी व्यक्त केले मत.. कुडाळ (प्रतिनिधी) आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ शहरासाठी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. मात्र, हे नारायणराणे यांच्या हातात सत्ता असताना जमले नाही. त्यामुळे आमदार वैभव नाईक हे तिसऱ्यांदा आमदार व्हावेत ही कुडाळवासीयांची प्रामाणिक इच्छा आहे, असे परखड मत कुडाळ शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष…

Read More

राणेंनी केसरकरांच्या वडीलांचा उद्धार गांधी चौकात कसा केला हे जनतेला ठाऊक…

राजन तेली:राणेंच्या मुलानी आम्हाला संपवायची रणनीती केली.. ⚡सावंतवाडी ता.०१-: राणेंनी केसरकरांच्या वडीलांचा उद्धार गांधी चौकात केला. तर केसरकरांनीही राणेंचा उद्धार कसा केला हे जनतेला ठाऊक आहे. राणेंच्या मुलानी आम्हाला संपवायची रणनीती केली आहे. जे राणेसमर्थक आहेत त्यांनीही याचा विचार करावा.असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केले.दरम्याननारायण राणेंना मुंबईच महापौर व्हायचं होतं. पण,…

Read More
You cannot copy content of this page