उध्दव ठाकरे यांच्या गदारीमुळेच राजकारणाचा बट्ट्याबोळ…
भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांची जोरदार टीका… वैभववाडी प्रतिनिधी2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा जनादेश हा महायुतीच्या बाजूने होता. परंतु उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. हिंदुत्वाला मूठमाती देत काँग्रेसशी हात मिळवणी केली. उद्धव ठाकरे यांच्या गद्दारीमुळेच राजकारणाचा बट्ट्याबोळ झाला. अशी टीका भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांनी वैभववाडी येथे केली. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना…
