जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत प्रा. नागेश कदम प्रथम…!

⚡मालवण ता.०९-: आनंदयात्री वाङमय मंडळ वेंगुर्ले यांच्या वतीने आयोजित त्रैवार्षिक चौथ्या साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला डी. एड. कॉलेजचे प्रा. नागेश रघुनाथ कदम यांच्या ‘कविता’ या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. साहित्य संमेलनात प्रा. नागेश कदम यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष…

Read More

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजीत मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

⚡सावंतवाडी ता.०९-:सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज पार पडलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिरात 25 हून अधिक पत्रकारांनी तपासणी केली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढला असून या ठिकाणी विविध उपक्रम रुग्णसेवेसाठी सुरू करण्यात आले आहेत ही बाब अत्यंत अभिमानाची असून रुग्ण संख्या वाढत आहे व उपचाराच्या मोड्युलर आय सी यु सारख्या सुविधाही उपलब्ध झाल्या…

Read More

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबविण्यासाठी कठोर पावले उचला…

ठाकरे शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्गनगरी ता ९बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. तेथील मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. हिंदू महिलांवर देखील अमानविय पद्धतीने अत्याचार होत आहेत. बांग्लादेशामध्ये हिंदूंच्या मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी यासाठी ऊबाठा सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन दिले.. यावेळी माजी आमदार वैभव नाईक,सतीश सावंत,संदेश…

Read More

जिल्हास्तरीय व्यापार क्षेत्रातील साहित्यप्रेमी पुरस्कारासाठी आवाहन…

⚡वेंगुर्ला ता.०९-: नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेतर्फे यावर्षीपासून प्रथमच जिल्हास्तरीय व्यापार क्षेत्रातील साहित्यप्रेमी पुरस्कार देण्यात येणार आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यात व्यापार क्षेत्रात कार्यरत असणारे परंतु जे वाचनालयाच्या वाटचालीत सहभागी (साहित्याचे वाचन करणे), साहित्य निर्मिती (कथा, कादंबरी, कविता, स्फुट लेखन) करणा-यांना स्व.लक्ष्मीकांत सखाराम सौदागर स्मृती साहित्यप्रेमी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी…

Read More

बिहारचे राज्यपाल वेतोबाच्या दर्शनाला…!

⚡वेंगुर्ला ता.०९-: बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सपत्नीक कोकणचा तिरूपती म्हणून ओळख असलेल्या वेंगुर्ला-आरवली येथील श्री देव वेतोबा, वैष्णोदेवी सातेरी चरणी लीन होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.मी मूळचा आरवली येथील रहिवासी आहे. मात्र माझे वास्तव्य गोवा राज्यात असते. जत्रोत्सवाला मला यायला मिळाले नसल्याने मी आज कुटुंबासमवेत श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले असल्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी…

Read More

सन्मान केल्यानेच देश सेवा करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त होवू शकते…

जिल्हाधिकारी पाटील:सशस्त्र सेना ध्वज निधी संकलनाचा झाला शुभारंभ.. ओरोस ता ९सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन कार्यक्रम केवळ शासकीय कार्यक्रम राहता नये, तो सामाजिक कार्यक्रम झाला पाहिजे. यात जिल्ह्यातील नागरिक सहभागी झाले पाहिजेत. तसेच देश सेवा करणारे सैनिक, त्यांचे नातेवाईक यांच्याप्रती कृतज्ञता केवळ ध्वज निधी देवून व्यक्त होणार नाही. तर प्रत्येकाने त्यांना सन्मान दिल्याने, शासकीय कार्यालयात…

Read More

लिपिक पदावर नियुक्तीसाठी जिल्हा परिषद समोर उपोषण…

ओरोस ता ९९ ऑक्टोंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ लिपिक अधिसंख्य पदावर नियुक्ती देणे बंधनकारक असतानाही देवगड तालुक्यातील एका शिक्षण संस्थेकडून त्या पदावर आपल्याला नियुक्ती दिली जात नसल्याने तसेच याकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी ही दुर्लक्ष करीत असल्याने दिव्यांग व्यक्ती प्रमोद मनोहरराव सोनसुकरे यांनी आज जिल्हा परिषद समोर संस्था आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात बेमुदत साखळी आंदोलन…

Read More

सावंतवाडी येथे अभाविप अधिवेशन पोस्टर चे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते अनावरण…

⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच सावंतवाडीमध्ये होत असलेल्या ५९ व्या अखिल भारतीय विद्यार्थी परीषदअधिवेशनाचे पोस्टरचे (भित्तिपत्रक) अनावरण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,कोकण अधिवेशन समितीचे सचिव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर,अभाविप प्रदेश सहमंत्री राहुल राजोरिया यांच्या हस्ते सावंतवाडी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात करण्यात आले.कोकणात पहिल्यांदाच ५९ वे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे अधिवेशन होत…

Read More

माडखोल येथे विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू…!

⚡सावंतवाडी ता.०८-: तालुक्यातील माडखोल खळणेवाडी येथे ११ केव्ही विद्युत पोलच काम करताना कुडाळ महादेवाचे केरवडे येथील रूपेश अनंत डांगी (वय ३०) याचा शॉक लागून अपघात झाला. पोलवरून खाली कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळात त्याच निधन झालं. तालुक्यातील माडखोल येथे विद्युत पोलच काम करण्यासाठी तो युवक गेला होता….

Read More

दिगंबरा दिगंबरा… भालचंद्र बाबा दिगंबरा च्या जयघोषाने व हजारो भाविक भक्तांच्या मांदियाळीने अवघी कनकनगरी दुमदुमली…

⚡कणकवली ता.०८-: दिगंबरा दिगंबरा… भालचंद्र बाबा दिगंबरा… पायी हळूहळू चाला… मुखाने भालचंद्र बोला… अशा जयघोषाने आणि हजारो भाविक भक्तांच्या मांदियाळीने अवघी कनकनगरी दुमदुमून गेली. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी तसेच सायंकाळी ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेल्या भव्य पालखी मिरवणुकीने परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता झाली. पाच दिवस लाखो भाविक भक्तांनी बाबांच्या समाधीचे…

Read More
You cannot copy content of this page