राज्यातील सर्वाधिक पाऊस असणाऱ्या आंबोलीत पारंपरिक पद्धतीने पाऊस मोजणी करण्याची मागणी: अनिल चव्हाण…
आंबोली,ता.२४: देशात तिसऱ्या आणि राज्यात सर्वाधिक पाऊस असणाऱ्या आंबोली चा पाऊस मोजण्याच्या प्रक्रियेचेच तीन तेरा वाजवले आहेत. याकडे पालकमंत्री नितेश राणे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून समाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे. आंबोली मध्ये ब्रिटिश काळापासून पाऊस मोजला जातो. पारंपरिक पद्धतीने पाऊस मोजण्याचे काम अनेक वर्षे अगदीच तुटपुंज्या नाम मात्र…
