पहिल्याच पावसात महावितरण विभाग नापास…
कलमठच्या ग्रामस्थांनी घातला महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव:सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक.. कणकवली : तालुक्यातील कलमठ येथील विज समस्यांबाबत आक्रमक झालेल्या सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. कनिष्ठ अभियंता श्री. बोंगाळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या संतप्त ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. अखेर उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी आठवडाभरात प्रलंबित कामे पूर्ण…
