Headlines

स्ट्रक्चरल ऑडिट करून पूल योग्य असल्यास ​साकव उभारणी करा

पालकमंत्री उदय सामंत यांनी मल्हार पुलाच्या नुकसानीच्या ठिकाणी भेट देत घेतला आढावा *💫कणकवली दि.२६-:* कनेडी​- नाटळ मार्गावर असलेल्या मल्हार पुलाच्या कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करत स्ट्रक्चरल ऑडिट करून पूल योग्य असल्यास ​साकव उभारणी करण्या​च्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिल्या. कणकवली तालुक्यातील कनेडी​- नाटळ मार्गावर असलेल्या मल्हार पुलाच्या नुकसानीची पालकमंत्री उदय सामंत व…

Read More

मालवण एसटी स्टँड येथे सापडलेली पिशवी मालकाला परत करत दाखविली जागरूकता

ऐश्वर्य मांजरेकर याच्या तत्परतेमुळे होतेय कौतुक *💫मालवण दि.२६-:* मालवण एसटी स्टँड येथे सापडलेली महत्वाच्या कागदपत्रांची पिशवी ऐश्वर्य मांजरेकर या युवकाने जागरूकता दाखवत सुकळवाड येथील चंद्रशेखर सावंत यांना परत केली. त्याच्या या कार्यतत्परतेबाबत कौतुक होत आहे. मालवण शहरातील एसटी स्टँड येथे चंद्रशेखर वासुदेव सावंत (रा .सुकळवाड राऊळवाडी) यांची  पिशवी हरवली होती. सदर पिशवी मध्ये त्यांची महत्वाची…

Read More

मल्हार नदीवरील पुलाची तात्काळ पुनर्बांधणी करा

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी पालकमंत्री नाम.उदय सामंत यांचे लक्ष वेधले *💫कणकवली दि२६-:* कणकवली तालुक्यातील अतिवृष्टीत कोसळलेल्या मल्हार नदीवरील पुलाची तात्काळ पुनर्बांधणी करण्यात यावी. लोकांच्या मुलभूत सोयी सुविधांसाठी तात्काळ पर्यायी मार्ग तात्पुरत्या स्वरुपाचा बनवून लोकांना येण्या – जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरपंचायत नगरसेवक अबिद नाईक यांनी पालकमंत्री नाम.उदय…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*💫सिंधुदुर्गनगरी दि२६-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 10 हजार 184.11 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 380.8450 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.13 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 41.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 61.9720, अरुणा…

Read More

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी दि२६-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.75 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2664.013 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 25(2568), सावंतवाडी – 21(2852.1),…

Read More

मडुरा पुलाच्या मंजुरीसाठी उपोषण सुरू

माऊली मंदिराजवळ ग्रामस्थ, वाहनचालक व प्रवाश्यांची उपस्थिती *💫बांदा दि.२६-:* मडुरा-सातोसे-कवठणी-किनळे रस्त्यावरील श्री देवी माऊली मंदिर पुल व सातार्डा येथील मोरीपूलाच्या मंजुरीसाठी मडुरा पुलावर बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी श्री देवी माऊली दशक्रोशी रस्ता समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पंडित, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, मडुरा सरपंच साक्षी तोरसकर, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोस्कर, माजी सरपंच आनंद…

Read More

कातकरी समाजातील लोकांना ब्लँकेटचे वाटप

राजन तेली यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा *💫वेंगुर्ले दि.२६-:* भाजपा वेंगुर्ले च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने अतिवृष्टीमुळे अन्नधान्याचे तसेच कपड्यालत्त्याचे नुकसान झालेल्या कातकरी समाजातील लोकांना ब्लँकेटचे वाटप करुन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला . वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील कॅम्प भागात रहाणारी कातकरी समाजातील लोकांचे अतिवृष्टीमुळे फार नुकसान झाले . झोपडीमध्ये पाणी शिरुन…

Read More

वेंगुर्लेतील इनरव्हील क्लबचा नुतन कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

*💫वेंगुर्ले दि.२६-:* इनरव्हील क्लब, वेंगुर्लेने सामाजिक जाणीवेतून महिलांसाठी चांगल्या स्वरूपाचे समाजउपयोगी कार्यक्रम राबवून महिलांना सेवा देण्याचे काम करावे. कोरोनाचा काळ लक्षात घेऊन नियम पाळून कार्यक्रम घ्यावेत. असे प्रतिपादन इनरव्हीलच्या शपथ प्रदान अधिकारी विद्या करंदीकर यांनी पदग्रहण सोहळ्यांत केले. येथील साईमंगल कार्यालयात इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या सन 2021-22 च्या नुतन कार्यकारीणीची निवड झालेल्या अध्यक्ष ज्योती देसाई…

Read More

चिपळूण पूरग्रस्तांसाठी डामरे वासियांकडून मदतीचा हात ​​

अन्न -धान्य, कपडे व अन्य साहित्याची केली मदत *💫​कणकवली दि.२६-:* चिपळूण येथे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांना तालुका कणकवली तालुक्यातील डामरे गावाच्यावतीने मदत म्हणून तेथील निराधार झालेल्या लोकांना कपडे, साड्या, तसेच गहू, तांदूळ इत्यादी वस्तू मदत स्वरूपात पाठविण्यात आल्या. याप्रसंगी गावचे ग्रामस्थ गजानन सावंत, महादेव सावंत, माजी सरपंच भास्कर सावंत, माजी सरपंच बबलू सावंत, योगेश सावंत,…

Read More

३ वर्षांपूर्वी टाकलेल्या जिओ केबलमुळे घाट खचला असल्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

घाट रस्ता खचू शकतो याकडे लक्ष द्यावे:अनिल चव्हाण आंबोली,ता. २६: आंबोली घाटातील दरीच्या बाजूने ३ वर्षांपूर्वी टाकलेल्या जिओ केबल मुळे घाट खचला होता.त्या भेगा बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा निचरा न केल्याने पुन्हा त्यात पाणी जावून खाचरे पडली आहेत त्यामुळे घाट रस्ता खचू शकतो या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी अनिल चव्हाण…

Read More
You cannot copy content of this page