निसर्गाचा प्रकोप राज्यकर्त्यांमुळेच
वृक्षमित्र सेवा संघाच्या सभेत प्रा. महेंद्र नाटेकर यांचा आरोप *⚡कणकवली ता.१८-:* गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली , नद्यांना महापूर आले . नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या . नद्यांचे पाणी नद्या किनाऱ्याच्या गावागावात , शहरा -शहरात घुसले. पुराबरोबर काही लोक वाहून गेले घरे पडली. वित्तहानी बरोबरच मनुष्य हानीही झाली .भूस्खलन झाले आणि माणसे त्यात गाडली गेली…
