न्यायालयाच्यावतीने उद्या शहरात प्रभात फेरी
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजन मालवण (प्रतिनिधी) विधी साक्षरता व विधीविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणने भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत कायदा पोहोचावा, या उद्देशाने २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत विधी साक्षरतेसंबंधी व्यापक अभियान राबविण्याचे योजिले आहे. जिल्हा न्यायाधीश हांडे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव म्हालटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुक्यात…
