तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची वाताहत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे…
भाजप पदाधिकाऱ्यांचे आरोप वैभववाडी प्रतिनिधी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची वाताहत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झाली आहे. अधिकारी हे ठेकेदारांचे वकील बनले आहेत. त्यांना वकिली करण्यात जास्त रस आहे. त्यांना साधा मैलकुली ऐकत नाही. हे अधिकारी महाशय खुर्चीवर बसण्यास लायक नाहीत. असे गंभीर आरोप वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांनी करत बांधकामच्या अधिकाऱ्यांना बैठकीत सळो कि पळो करून सोडले. ऊस शेतकरी महेशकाका…
