मनसे आपल्या पद्धतीने आवाज उठवून जिल्हावासियांना टोल माफीस भाग पाडेल
मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांचा इशारा कणकवली ता.२६-:* सिंधुदुर्गमधील सर्व जनतेने पक्षभेद विसरून ही टोल वसुली बंद पाडण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना टोलमुक्ती मिळायलाच हवी ही आमची मागणी आहे .सर्व जनतेने एकत्रित येत पक्षभेद विसरून सर्व सहभागी न झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने याबाबत आवाज उठवून जिल्हावासियांना टोल माफी मिळण्यास भाग पाडेल…
