Headlines

सिंधुदुर्ग जिल्ह्याला टोलमाफी मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करणार

शिवसेनेच्या दणक्यानंतर टोल कार्यालय केले बंद;संदेश पारकर टोलमाफीसाठी आक्रमक कणकवली ता.२७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याला टोलमाफीतुन सुट मिळत नाही तोपर्यंत टोल कार्यालय सुरु होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेवुन पुन्हा संदेश पारकर यांनी टोल कार्यालयाला धडक देत कार्यालय बंद पाडले. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर पांधरकर यांची भेट घेवुन चर्चा केली. सिंधुदुर्ग…

Read More

सिंधुदुर्गा जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी द्यावी

कणकवली तालुका भाजपाने प्रांताधिकाऱ्यांकडे केली मागणी कणकवली ता.२७-:* मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना कणकवली तालुक्यातील अनेक समस्या अजून प्रलंबित आहेत. जमीनधारकांना अजून भरपाई मिळालेली नाही. महामार्गाचे काम होणे शिल्लक आहेत. या सर्व बाबी सोडविणे आवश्यक आहे.ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्ग जिल्हयातील वाहनांसाठी टोलमाफी देण्यात यावी अशी जिल्हयातील सर्व नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे टोलमाफीची कार्यवाही व्हावी अशी…

Read More

ठेकेदार कंपनी हैदराबादची असली तरी टोल वसुली कंत्राटा मागचे खरे सूत्रधार कोण ?

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा सवाल कणकवली ता.२७-:* मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोल नाका या ठिकाणी सिंधुदुर्गातील सर्वच वाहनांना टोलमाफी मिळायला हवी. ही मागणी आमची आहे. या टोल वसुली करिता जरी हैदराबादची एम डी करिमुन्सा ही ठेकेदार कंपनी असली तरी टोल वसुली कंपनीच्या मागे जिल्ह्यातील कोणाची नावे आहेत. ते देखील समोर येण्याची गरज…

Read More

संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर संघटनेची ताकद वाढवूया: घनश्याम सांडीम

ह्युमन राईट असोसिएशनचे जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिर कणकवली ता.२७-:* ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्याची टीम संतोष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली खूप चांगल्या रितीने कार्यरत राहिली.सामाजिक बांधिलकी स्वीकारून विविध सामाजिक प्रश्नाबाबत आवाज उठवून अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे चांगले काम करुन आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला.त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय व राज्य संघटनेने संतोष नाईक यांच्याकडे कोकण…

Read More

तहसिलदार, बीडीओ, मुख्याधिकारी, पोलीस आणि बंदर विभागाने वॉटरस्पोर्ट्स बीचवर टेहळणी पथकाची निर्मिती करावी

पर्यटकांच्या सर्वोच्च सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सक्रीय रहा;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी ता.२७-:* ज्या ज्या समुद्र किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्स होत आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांच्या सर्वोच्च सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सक्रीय राहिले पाहिजे. कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी तहसिलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस यंत्रणा आणि बंदर विभाग यांनी टेहळणी पथक स्थापन…

Read More

मोटारसायकल धडक बसून पादचारी गंभीर जखमी

मळगाव रेल्वे स्टेशन येथील घटना; कुत्रा आडवा आल्याने झाला अपघात सावंतवाडी ता.२६-:* कुत्रा आडवा आल्याने भरधाव मोटारसायकलची धडक पादचाऱ्यांना बसल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले हा अपघात पावणे नऊच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात घडला. रेल्वे स्टेशन दिशेने वडखोल येथिल मोटारसायकल स्वार भरधाव वेगात जात असताना अचानक कुत्रा आडवा आला यावेळी कुत्र्याला वाचविण्याच्या नादात समोरून येणाऱ्या…

Read More

“अर्चना फाउंडेशन’च्या आधार अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती एकाच केंद्रावर उपलब्ध वेंगुर्ला ता.२६-:* “अर्चना फाउंडेशन’ यांच्याद्वारे मोफत नवीन आधार कार्ड व दुरुस्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष “आधार अभियान 2022′ यास नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथे यशस्वी शिबिर आयोजित करण्यात आल्यानंतर सावंतवाडी येथे “आधार अभियानांतर्गंत’ मोफत शिबिराचा लाभ नागरिकांकडून घेतला जात असून या अभियानाचे…

Read More

टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन पुकारेल…

अमित सामंत; पहिल्यांदा स्थानिक प्रकल्पग्रस्थांच्या समस्या सोडवा… *⚡कुडाळ ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव येथे टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन पुकारेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज दिला असून, पहिल्यांदा स्थानिक प्रकल्पग्रस्ताच्या समस्या सोडवा त्यांना न्याय मिळवून द्या आणि त्यानंतरच टोल वसुली सुरू करा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी…

Read More

तर गावा गावात वैभव नाईक आणि त्यांच्या कंपनीवर गुन्ह्यांचा कलम ४२० चा नावाचा पर्वत तयार आहे-:धोंडी चिंदरकर…

मालवण ता.२६-:* प्रत्येक ठिकाणी दिलेली खोटी आश्वासने आणि वाटलेली पत्रे एकत्र केली तर लोकांची फसवणूक केली म्हणून आम वैभव नाईक यांच्या विरोधात कलम ४२० चा पर्वत तयार होईल असा सणसणीत टोला भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी लगावत आम वैभव नाईक यांनी देवबाग बंधाऱ्याच्या प्रश्नावरून राजकारण करू नये असेही पत्रकात म्हटले आहे सागरी अतिक्रमण ग्रस्त…

Read More

नाचता येईना अंगण वाकडे अशी माजी खासदार निलेश राणे यांची अवस्था…

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका… मालवण (प्रतिनिधी) निधी मंजुरीचे केवळ पत्र आणले म्हणून विकासकाम होत नाही. निविदा प्रक्रिया नसताना, कार्यारंभ आदेश नसताना देवबागवासियांची दिशाभूल करण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी आपले अज्ञानपण दाखवत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याहस्ते बंधाऱ्याचे भूमीपूजन करण्याचा घाट घातला. स्वतः खासदार असतांना निलेश राणे यांनी जनतेसाठी केंद्रातून किती निधी आणला. नाचता…

Read More
You cannot copy content of this page