आम्ही जायचे कुठे… ?
कलबिस्त ख्रिश्चनवाडी ग्रामस्थांचा तहसीलदारांना प्रश्न;नदीतील गाळ काढण्याची, संरक्षक भिंत उभारण्याची दहा वर्षे करीत आहेत मागणी ⚡सावंतवाडी ता.१३-: कलंबिस्त ख्रिश्चनवाडी नजीक वाहणाऱ्या नदीतील गाळ काढण्याची तसेच संरक्षक भिंत उभारण्याच्या मागणीबाबत दहा वर्षांपासून कोणतीही कार्यवाही न करता येत्या पावसाळ्यात पुराच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने स्थलांतराच्या नोटिसा बजावल्याने कलंबिस्त ख्रिश्चनवाडीतील संतप्त रहिवाशांनी सोमवारी सकाळी सावंतवाडी तहसिल कार्यालय गाठून याचा…
