Headlines

भाजप वैद्यकीय आघाडी कोकण प्रभारी डॉ देसाई यांच्या कुशेवाडा, परुळे बाजारला भेट

⚡वेंगुर्ले ता.२३-: भाजपा वैद्यकीय आघाडीचे कोकण प्रभारी डाॅ.अमेय देसाई यांनी वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा व परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट दिली.यावेळी कुशेवाडा ग्रामपंचायत मध्ये सरपंच निलेश सामंत , तसेच परुळेबाजार ग्रामपंचायत मध्ये सरपंच प्रणीती आंबलपाडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई उपस्थित होते.यावेळी डाॅ.अमेय देसाई यांनी गावातील आरोग्य यंत्रणेबाबत चौकशी करुन केंद्र सरकार…

Read More

ब्राझिल येथील बावसकर दांपत्यांची फळ संशोधन केंद्राला भेट

⚡वेंगुर्ला ता.२३-: मूळ भारतीय व ब्राझिल येथील किप दी बॅल रोलिग तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थेचे संस्थापक विजय बावसकर व दीपाली बावसकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी कोकणातील वाया जाणारा काजू बोंडू ब्राझिलच्या धर्तीवर उपयोगात आणण्यासाठी काय करता येई यासंदर्भात येथील शास्त्रज्ञ, काजू कारखानदार व काजू…

Read More

विशेष मोहिमेंतर्गत शेकडो वाहनांवर कारवाई

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला पोलिस ठाणे हद्दीत विशेष महिमेंतर्गत मानसिश्वर नाका, शिरोडा बायपास, घोडेमुख नाका या ठिकाणी सलग दोन दिवस वेंगुर्ला पोलिस स्टेशनतर्फे पोलिस निरिक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या नाकाबंदी मोहिमेत अवजड वाहनांवर एकूण ८ कारवाई तर अन्य १०७ वाहनांवर पोलिसांनी ५१,३०० एवढी दंडात्मक कारवाई केली आहे.

Read More

वेंगुर्ले तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

⚡वेंगुर्ले ता.२३-: तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 16 वर्षाखालील शालेय व 16 वर्षावरील खुल्या अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. शालेय गटासाठी मराठी भाषेसमोरील आव्हाने किंवा मराठीला राजभाषा दर्जाची गरज असा विषय देण्यात आला आहे. स्पर्धकांना विषय…

Read More

मडुऱ्यात भुताचाटेम येथील श्रमदानातून बांधलेला बंधारा फुटला

पक्क्या बंधाऱ्यासाठी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार : भाजप युवा कार्यकर्ते पिंट्या परब ⚡बांदा ता.२३-: मडुरा भुताचाटेम येथे दोन महिन्यापूर्वी माती व दगड यांच्या सहाय्याने ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेला बंधारा फुटला. या बंधाऱ्यावर कास व मडुरा गावातील शेतकरी विविध प्रकारची शेती बागायती करतात. पर्यायी सातोसे गावालाही येथून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी याकडे लक्ष देऊन आम्हाला…

Read More

कट्टा आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनने आ. वैभव नाईक यांचा सत्कार

⚡मालवण ता.२३-: गेले दोन टर्म आमदार म्हणून मालवण कुडाळ मतदारसंघात उत्तम कामगिरी केल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांचा आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशन, कट्टा यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष शिवा भोजने, गिरी चव्हाण, संदीप पोफळे, वंदेश ढोलम, गणेश वाईरकर, सुनील शिरोडकर, राजू…

Read More

आचरा, चिंदर, त्रिंबक येथील रस्ता कामांची आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

⚡मालवण ता.२३-:मालवण तालुक्यातील आचरा, चिंदर, त्रिंबक येथील विविध रस्ता कामांची भूमीपूजने आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पार पडली. ग्रामस्थांची मागणी असलेले हे रस्ते मंजूर करून कामे सुरु केल्याबद्दल ग्रामस्थांनी आम. नाईक यांचे आभार मानले. यावेळी आ. वैभव नाईक यांनी आपण सत्तेत नसलो तरी गावातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले….

Read More

ईद निमित्त विशाल परब यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा

⚡बांदा ता.२२-: बांदा शहरात आज रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवानी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्यात.दरम्यान भाजप युवा नेता विशाल परब यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्यात. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव सलग 30 दिवस कडक उपवास करतात. यामध्ये लहान व शाळकरी मुलांचा देखील सहभाग असतो. उपवास संपल्यानंतर रमजान ईद घराघरात साजरी…

Read More

देशाला महासत्ताक बनविण्याची ताकद भाजप मध्येच !

भाजपचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत रुजवा ;केंद्रीय मंत्री ना नारायण राणे यांचे आवाहन मालवण ता.२२-काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे पक्ष देश सुरक्षित ठेऊ शकत नाहीत. तर देश सुरक्षित, महासत्ताक आणि देशातील प्रत्येक नागरिकाला आत्मनिर्भर बनविण्याची शक्ती आणि ताकद फक्त भारतीय जनता पक्षात आहे त्यामुळे भाजप या पक्षाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून भाजप बलवान बनवितानाच जनतेचे कल्याण आणि…

Read More

स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना कलात्मक व वैचारिक दृष्ट्या व्यक्त होण्यास वाव…

वामन खोत;गाबीत महोत्सव चित्रकला व निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद ⚡मालवण ता.२२-: गाबीत समाजातील कार्यकर्ते आपल्या समाजासाठी चांगले कार्य करत आहेत. समाजातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांना कलात्मक व वैचारिक दृष्ट्या व्यक्त होण्यास वाव दिला आहे, असे प्रतिपादन भंडारी ए. सो. हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत यांनी केले. मालवण दांडी किनाऱ्यावर होणाऱ्या गाबीत महोत्सवानिमित्त…

Read More
You cannot copy content of this page