Headlines

तहान भागविण्यासाठी शिवसेनेकडून मोफत पाणी पुरवठा

शहर प्रमुख उमेश येरम यांची माहिती वेंगुर्ले (प्रतिनिधी)-उन्हाळी पाणी टंचाई अंतर्गत वेंगुर्ले शहरातील ज्या भागात पिण्याचा पाण्याची समस्या आहे, अशा भागात शिवसेनेकडून मोफत पाणीपुरवठा सुरु ठेवण्यात आलेला आहे. अशी माहिती शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी सांगितले. नगर परिषदेच्या नळयोजनेचे पाणी ज्या भागात नागरिकांना पोहोचत नाही, आणि उन्हाळी पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे….

Read More

निलेश राणे यांच्या वक्तव्याचा महामार्गावर राष्ट्रवादीने केला निषेध

राणेंचा जाळला प्रतिकात्मक पुतळा कुडाळ : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर बोलण्याची निलेश राणे यांची पात्रता नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य करताना शरद पवार हे औरंगजेबाचा पुनर्जन्म असल्याची टीका केली होती. त्या वक्तव्याचा निषेध…

Read More

१५ ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढे पाळणेकोंड धरणात पाणी

पाणी टंचाई जाणवत असलेल्या भागात टँकरने सुरू आहे पाणी पुरवठा;माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१०-: पाळणेकोंड धरणात 15 ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे तूर्तास तरी शहराला कोणत्याही पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही अशी भूमिका सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे मांडली. दरम्यान ज्या ठिकाणी पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे त्या…

Read More

कॅडेट गट ज्यूदो जिल्हा निवड चाचणी ११ जून रोजी कासार्डेत होणार

⚡कणकवली ता.१०-: महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनच्यावतीने११ जुन २०२३रोजी स.९.३० वा. सिंधुदुर्ग जिल्हा कॅडेट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे करण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक ज्युदो पट्टूनी विविध वजनी गटानुसार या निवड चाचणीला उपस्थित राहावे.खेळाडूंनी निवड चाचणी स्पर्धेला सहभागी होण्यासाठी मुळ जन्मदाखला व…

Read More

‘बिपरजॉय’ मुळे भोगवे निवती
समुद्र किनारपट्टी वर लाटांचा प्रभाव जाणवला.

⚡वेंगुर्ले ता.१०-: अरबी समुद्रात खोलवर बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीला धोक्याचा इशारा दिला होता. परंतु दिशा बदलल्याने कोकण किनारपट्टीचा धोका टळला. मात्र उधाणाच्या मोठ्या भरतीमुळे भोगवे आदी भागात समुद्राच्या मोठमोठ्या लाटा उसळल्या होत्या. किनारी भागात वाऱ्याचा वेगही वाढला होता. किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनाने…

Read More

ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार करून शिक्षकांचे नियोजन करा

भाजपने घेतली गटशिक्षणाधिकारी माने यांची भेट घेत केली मागणी मालवण दि प्रतिनिधी :राज्यातील शाळा १५ जून पासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मालवणचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांची भेट घेऊन शिक्षकांच्या रिक्त जागा व उपलब्ध शिक्षक यांचा आढावा घेतल्यानंतर शाळांमध्ये शिक्षकांचे नियोजन करताना शिक्षण विभागाने गावातील ग्रामस्थ, पालक यांच्या मागण्यांचा विचार…

Read More

ओरस येथील एक्स-सर्विसमैन कंट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम’च्या मेडीकल स्टोअरची वेळ आता साडे नऊ वाजता

⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्गनगरी येथील माजी सैनिकासाठी असलेल्या एक्स-सर्विसमैन कंट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम’ची मेडीकल स्टोअरची वेळ आता साडे नऊ वाजता करण्यात आल्याने माजी सैनिकांची होणारी गैरसोय टळली आहे. इंडियन एक्स सर्व्हिसेस लीग च्या वतीने अध्यक्ष शशिकांत गावडे यांनी आभार व्यक्त केले आहे.ओरस येथील एक्स-सर्विसमैन कंट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम च्या ठिकाणीओपीडीमध्ये चेकअप ०८.०० वाजता झाल्यानंतर केवळ मेडीसीन घेण्यासाठी रुग्णांना…

Read More

गाळ काढण्याच्या मोहिमेची अजय गोंदावळे, बंटी पुरोहित यांनी केली पाहणी…

सहकार्य करण्याचे दिले आश्वासन ⚡सावंतवाडी ता.०८-: येथील मोती तलावात गाळ काढण्याची मोहिमेला आज भाजपचे सावंतवाडी शहराध्यक्ष अजय गोंदावले व युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी भेट देत पाहणी केली. व गाळ काढण्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली यावेळी दिवसाला शंभर ट्रक माती काढण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली. दरम्यान या मोहीमेला आवश्यक सहकार्य असल्यास ते पालकमंत्र्यामार्फत…

Read More

बीएसएनएल नेटवर्क येत्या 8 दिवसांत सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडणार

प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी दिला इशारा ⚡कणकवली ता.०९-: -कणकवली तालुक्यातील कळसुली बीएसएनएल च्या टॉवर मध्ये वारंवार बिघाड होत असल्याने सध्या मोबाईल नेटवर्कचा बोजवारा उडाला असून, इंटरनेट सेवा कोलमडली आहे. तसेच कॉलिंगमध्येही आवाज तुटणे व अचानक कॉल कट होणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने कळसुली गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कळसुलीमध्ये बीएसएनएल व्यतिरिक्त कोणत्याही…

Read More

नागरी सत्कारात युवराज्यांना दुसर्‍या रांगेत बसविणे कितपत योग्य…

अर्चना घारे याची मंत्री केसरकरावर टिका; सावंतवाडीकरांच्या मनात राजघराण्याला वेगळ स्थान ⚡सावंतवाडी ता.०९-: येथोल संस्थांनच्या राजघराण्याला एक वेगळे स्थान आहे. मात्र असे असतांना सावंतवाडीतील मुख्यमंत्र्यांच्या नागरी सत्कारासाठी मंत्री दिपक केसरकर यांनी युवराज्यांना पुढे करुन व्यासपिठावर त्यांना दुसऱ्या रांगेत बसविणे हे कितपत योग्य, केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी युवरांना बोलावले अशी टिका राष्ट्रवादीच्या कोकण…

Read More
You cannot copy content of this page