अवकाळी पावसाने मालवणला झोडपले…

पहाटे ३ वाजल्यापासून पावसाने लावली हजेरी:आंबा बागायतदार चिंताग्रस्त.. ⚡मालवण ता.०९-:कोकण पट्ट्यात अवकाळी पावसाने तारांबळ उडवली असताना आज पहाटे मालवण तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. काल रात्रीपासून ढगांचा गडगडाट सुरु झाल्यावर पहाटे ३ वाजल्यापासून पावसाने हजेरी लावल्याने मालवण वासियांची झोप उडाली. या पावसामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत. मालवणात पहाटे ३ वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस सकाळी…

Read More

आंबोली घाट प्रश्नी बबन साळगांवकर यांनी चालू केलेल्या लढायला मनसेचा जाहीर पाठिंबा…

अँड.अनिल केसरकर:पोकळ धमक्यांना भीक न घालता साळगांवकर यांनी भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम चालू ठेवावं… ⚡सावंतवाडी ता.०९-: आंबोली घाट प्रश्नी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी चालू केलेला लढा योग्य असून साळगावकर यांच्या या भूमिकेला मनसे पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांनी दिली.दरम्यान घाट मार्गावर व पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर व…

Read More

शिवाजी महाराज योद्धेच नव्हे, तर धर्मरक्षकही…

डॉ. शिवरत्न शेटे सावंतवाडीत व्याख्यान.. ⚡सावंतवाडी ता.०९-: छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली होती. या मोहिमेत दक्षिणेतील हिंदुंना दिलासा देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. महाराष्ट्रातील राजा आपल्या रक्षणासाठी दक्षिणेत आल्याचा विश्वास तामिळ, तेलगू, आंध्रमधील हिंदुंमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज योद्धेच नव्हे, तर धर्मरक्षकही होते, असे प्रतिपादन शिवचरित्रकार व…

Read More

अजित पवार यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावणार…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक:जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याने व्यक्त केले समाधान ओरोस ता.०९-: आमचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हा चौघांना जिल्हा नियोजन मंडळावर काम करण्याची संधी दिली आहे. विधानसभे प्रमाणे जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन मंडळ विकास कामांसाठी कार्यरत आहे. या मंडळाच्यावतीने जिल्ह्यातील गरज असलेला विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी…

Read More

शिक्षक समितीचा न्याय हक्कासाठीचा लढा सुरूच राहील…

शिक्षक समिती राज्याध्यक्ष विजय कोंबे:कुडाळ येथे संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न ⚡ओरोस ता.०९-: शिक्षण व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक समिती आपला लढा सुरूच ठेवेल. शिक्षक समिती ही लढावू संघटना आहे, आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणे हा आमचा स्थायीभाव आहे.यापुढेही अन्यायाविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील.समस्त शिक्षकांनी शिक्षक समिती नावाची चळवळ अधिक बळकट करावी असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य…

Read More

कुंभवडे गावात मल्हार नदीवर पाणी अडवण्यासाठी घातले बंधारे…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती .. ⚡कणकवली ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर कुंभवडे गावात शिवसेना-युवासेना (उ.बा.ठा) पक्षा तर्फे कुंभवडे गावात मल्हार नदीवर पाणी अडवण्यासाठी ३ बंधारे घालण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते. या बंधाऱ्यांमुळे कुंभवडे गावच्या पाण्याची सोय होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ व महिला वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे….

Read More

आयुष्यात शिस्त महत्त्वाची…

डॉ.प्रसाद देवधर:कासार्डे विद्यालयाच्या वार्षिक बक्षिस वितरण समारंभात प्रतिपादन.. ⚡कणकवली ता.०९-: आयुष्यात शिस्त महत्वाची आहे. पुढे जायचे आहे त्याला शिस्त पाळली पाहिजे.आणि कोणतेही काम करत असताना पद, प्रतिष्ठा आड येता कामा नये, असे प्रतिपादन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर यांनी व्यक्त केले.ते कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे…

Read More

१५ फेब्रुवारी पासून आनंदोत्सव सोहळा…

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या ३५० वर्षानिमित्त आयोजन:ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची माहिती.. ओरोस ता.०८-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्ताने १५ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ओरोस, सिंधुदुर्ग येथे ‘आनंदोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे.यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी खासदार तथा कृषि प्रतिष्ठान चे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधिर सावंत यांनी…

Read More

शिरशिंगे राणेवाडी येथे श्री देव क्षेत्रपाल पिंपळेश्वर कलामंचचा अर्चना घारे परब यांच्या हस्ते उद्घाटन …

⚡सावंतवाडी ता.०९-: शिरशिंगे गावातील राणेवाडी येथे विघ्नहर्ता कला क्रीडा मंडळ यांच्या पुढाकाराने श्री देव क्षेत्रपाल पिंपळेश्वर कलामंच बांधण्यात आले. या कलामंचाचे उद्घाटन सौ. अर्चना घारे अध्यक्षा- कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांशी संवाद सादताना अर्चना घारे यांनी शिरशिंगे गावाची ओळख हि सैनिकांचे गाव आहे असे सांगितले, या गावात अनेक…

Read More

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा…

अर्चनाताई घारे-परब; तहसिलदारांना निवेदन सादर. सावंतवाडी : अवकाळी पावसाने कोकणातील नुकसान झालेल्या आंबा आणि काजूच्या बागांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चनाताई घारे-परब यांनी तहसिलदार यांना निवेदनद्वारे केली आहे दरम्यान काल रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण ढगाळ असून सावंतवाडी येथे अनेक ठिकाणी पाऊसही पडलेला आहे. सावंतवाडी परिसरातील…

Read More
You cannot copy content of this page