Headlines

दोडामार्गसाठी नवीन उपकेंद्र उभारा…

गणेशप्रसाद गवस: फडणवीस, केसरकर यांच्याकडे केली मागणी… ⚡दोडामार्ग ता.२९-: तालुक्यातील सततच्या ‘ बत्ती गुल ‘ वर कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी दोडामार्ग ते साटेली भेडशी दरम्यान एक नविन उपकेंद्र विद्युत वितरण कंपनीने प्रस्तावित केले आहे. त्यासाठी शासनाने एक एकर जमीन उपलव्ध करावी व सादर केलेल्या प्रस्तावासाठी आर्थिक तरतुद करावी अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट ) तालुकाप्रमुख गणेशप्रसाद…

Read More

आपल्या मातीची व शाळेचे नाते माजी विद्यार्थ्यांनी जपावे…

रा. पां. जोशी:रा. कृ. पाटकर हायस्कुलमध्ये कॉम्प्युटर लॅबचा शुभारंभ.. ⚡वेंगुर्ले ता.२९-: आपल्या शाळेची जाणीव ठेवून शाळते शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी मुंबईचे माजी विद्यार्थी बापू गिरप यांनी कॉम्प्युटर लॅबची संकल्पना आपल्या बँच समोर मांडली अन बँचच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे ऋण फेडण्यासाठी हात दिले. याच बँचचा मी विद्यार्थी असून मला त्याचा शुभारंभ करण्याची संधी…

Read More

कणकवलीत उद्या स्वामी समर्थ गुरुमठाचा कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२९-: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुमठाच्या ग्राम व नागरी अभियानंतर्गत गुरुवार 30 मे रोजी दुपारी 3.30 वा. येथील श्री चौंडेश्‍वरी सांस्कृतिक भवन येथे विभाग सक्षमीकरण आढावा व मार्गदर्शपर कार्यक्रम आयोजित केला आहे. यात आबासाहेब मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला प्रतिनिधी व सेवेकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read More

देशाला विनाशाकडे नेणे हीच मोदींची गॅरंटी…

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची टीका ः देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार.. ⚡कणकवली ता.२९-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील एनडीए सरकारने मागील 10 वर्षांत आर्थिक, राजकीय, सामाजिक घोडचुका केल्या आहेत. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए बहुमताचा आकडा पार करू शकणार नाही. देशवासीयांनी राजकीय परिवर्तन घडविण्याचा ठरवले असून देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा दावा…

Read More

आ. वैभव नाईक उद्या घेणार जिल्हाधिकारी आणि सीईओ यांची भेट…

नागरिकांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन.. ⚡कुडाळ ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे उद्या गुरुवार दि. ३० मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत.त्याचबरोबर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची अनेक कामे प्रलंबित आहेत. अनेक गावात पाणी टंचाईची झळ बसली आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी दुपारी १२ वाजता…

Read More

चौकुळ चुरणीचीमुस वाडीतील प्रत्येक घराला प्रेशर कुकर भेट…

रोटरी क्लबचा उपक्रम:पूर्ण वाडी विकसित करण्याचा घेतला निर्णय.. ⚡सावंतवाडी ता.२९-: रोटरी क्लब, सावंतवाडीने चुरणीचीमुस – चौकुळ येथील ही एक वाडी पुर्ण विकसित करण्याचा चंग बांधला आहे. यापुर्वी या वाडीतील रहिवाशी आणि भगिरत ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातुन बायोगगॕस बांधुन अलीकडेच सुपुर्द करण्यात आले. आणि त्यांची गरज लक्षात घेऊन बायोगगॕसच्या उदघाटनासाठी आलेल्या रोटरी डिस्ट्रीक्ट -3170 चे गव्हर्नर…

Read More

अमित सावंत यांचे निधन…

⚡कणकवली ता.२९-: कणकवली शहरातील टेंबवाडी येथील रहिवासी अमित गोपाळ उर्फ बाळा सावंंत (38) यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अमित यांची प्रकृती अलीकडे ठिक नव्हती. मंगळवारी राहत्या घरी त्यांना अवस्थ वाटू लागले. त्यांना येथीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासाअंती त्यांचे निधन झाले होते. अमित यांचा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात वडील,…

Read More

वीजेची समस्या न सुटल्‍यास आंदोलन तीव्र छेडणार…

सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेचा इशारा; कणकवलीत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत बैठक ⚡कणकवली ता.२९-: अवकाळी पाऊस, वादळ यामुळे जिल्ह्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. यात व्यापारी वर्गाचे व ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे. येत्‍या पाच दिवसांत सर्व वीज समस्या सोडविण्याची कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वीज ग्राहक संघटनेच्यावतीने देण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्‍हा वीज ग्राहक संघटनेचे…

Read More

पडवे माजगाव येथे बेकायदा अनधिकृत मायनिंग उतखनन करताना हजारो झाड तोडली…

परशुराम उपरकर यांचा आरोप;सर्व्हे करून दोषीवर कडक कारवाई करण्याची उपरकरांची मागणी.. सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी तालुक्यातील पडवे माजगाव येथे बेकायदा अनधिकृत मायनिंग उतखनन करताना इको सेन्सिटिव्ह झोन मधील हजारो झाडे तोडण्यात आली आहेत तसेच कणकवली तालुक्यातील वरवडे पिसेकामते या इको सेन्सिटिव्ह भागात सुद्धा रस्ता काम करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड झाली असून त्यांचा सर्व्हे करून…

Read More

शुभम बांदेकरची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड…

⚡सावंतवाडी ता.२९-: येथील शुभम विठ्ठल बांदेकर याची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली आहे त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शुभमचे माध्यमिक शिक्षण मिलाग्रीस व उच्च माध्यमिक शिक्षण सैनिक स्कूल आंबोली येथे पूर्ण झाले. त्यानंतर पुणे येथे मेकॅनिकल इंजिनीअरिंग शिक्षणाची पदवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पूर्ण केली. पणजी येथे भारतीय तटरक्षक…

Read More
You cannot copy content of this page