एकपात्री अभिनय स्पर्धेत सीमा मराठे अंतिम फेरीत…

⚡वेंगुर्ला ता.२२-: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमार्फत बोरिवली येथे घेण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या एकपात्री अभिनय स्पर्धेमधून वेंगुर्ला येथील साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा शशांक मराठे यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. फोटो – सीमा मराठे

Read More

निवडणूकीत पक्ष निधी मिळाला नाही हे केसरकरांनी देवाची शपथ घेऊन सांगावे…

विनायक राऊत ; मंत्रीपद मिळाले नाही म्हणून माझ्यावर आरोप करण्याचे काम. ⚡सावंतवाडी ता.२२-: दीपक केसरकर यांनी काजू शेतकऱ्यांना भाव वाढवून दिला नाही. बोंडूचा रस काढण्यासाठी मशिनी फुकट दिल्या. रस काढायला सुरू केल्यावर पोलीस दारात उभे राहीले.शरद पवारांशी बेईमानी करून आलेले केसरकर आपल्या तोंडाला पानं पुसणार हे उद्धव ठाकरेंना सांगितले होतं. अशी टीका खासदार विनायक राऊत…

Read More

दिल्लीत ४ जूननंतर पुन्हा पांढरी दाढी…

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास.. ⚡कुडाळ ता.२२-: आता आमचाही दशावतार सुरू झाला आहे. आज या मेळाव्यासाठी लोककलांमधील सर्वच जण उपस्थित आहेत. खासदारकीची निवडणूक लागली म्हणून येथे आलो असेल तर ते चूक आहे. कोरोना काळात या क्षेत्राला पालकमंत्री असताना मी सहकार्य केले आहे.कोरोना काळात अनेक चांगली माणसे गेली. त्यावेळी मी शब्द दिला होता…

Read More

पाणी मानव जीवनासाठी महत्वाचे…

संतोष कविटकर; तिलारी पाटबंधारे विभागाकडून जल सप्ताह.. सावंतवाडी ता.२२-: पाणी हे मानव जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे असुन पाण्याशिवाय जगणे हे जवळपास अशक्य गोष्ट आहे, भूपृष्ठावर उपलब्ध असलेल्या पाण्याचे परिमाण हे वापरणाऱ्याच्या तुलनेत अत्यंत अल्प असल्यामुळे या पाण्याचे संगोपन, संरक्षण, संवर्धन आणि अपव्यय हे आजच्या काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन तिलारी पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता संतोष…

Read More

मिलाग्रिस प्रशालेमध्ये आर्ट व क्राफ्ट प्रदर्शनाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी तालुक्यातील मिलाग्रिस प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या अभिनव संकल्पनेतून चित्रकला व कार्यानुभव च्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सावंतवाडी तालुक्यातील तहसीलदार सन्माननीय मोनिका कांबळे मॅडम उपस्थित होत्या. सर्वप्रथम प्रशालाचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या…

Read More

कणकवली गणपती साना – जाणवली पुलाचे काम प्रगतीपथावर…

कार्यकारी अभियंत्यांकडून कामाची पाहणी.. ⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहराला महामार्ग व ग्रामीण भागासाठी जोडणारा सोयीचा ठरणारा कणकवली गणपती साना – जाणवली पुलाचे काम गतीने सुरु आहे. १५ जून पर्यंत हे काम पूर्ण केलं जाणार आहे. कणकवली शहरात येणाऱ्या लोकांसाठी हा फुल महत्त्वाचा ठरणार आहे. या पुलाची रुंदी ७.५ मीटर असून उंची ६ मीटर आहे. दोन्ही साईटला…

Read More

ग्राम पंचायत निवडणूक भत्ता द्या…

मराठा समाज सर्वेक्षण रक्कमही अप्राप्त:प्राथमिक शिक्षक भारतीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन.. ओरोस ता २२ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये निवडणूक कर्मचारी यांना निवडणूक भत्ता मिळाला नसल्याचे प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग ने ७ मार्च २०२३, १५ मे २०२३ व ७ नोव्हेंबर २०२३ च्या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले होते. तसेच शासन परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सर्व तालुक्यातील तहसीलदार…

Read More

शासनाने संच मान्यतेचा नवीन आदेश बदलावा…

शिक्षक संघांची निवेदनाद्वारे शिक्षण सचिवांकडे मागणी. ओरोस ता.२२-:राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची संचमान्यता करताना सुधारीत निकष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पुर्ण शिक्षणावर गंभीर परिणाम होण्याची भिती व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा बालकांचा मोफत व…

Read More

कुडाळ सांगिर्डेवाडी येथील कारच्या धडकेत पादचार्याचा मृत्यू…

⚡कुडाळ ता.२१-: मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ – सांगिर्डेवाडी येथे कणकवली येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची पादचारी सूर्यकांत रामचंद्र परब ( ६५ , रा.कुडाळ –  सांगिर्डेवाडी ) याना धडक बसली.यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.उपचारासाठी त्यांना  येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र,उपाचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर नंदकिशोर…

Read More

बांदा शहरात भर वस्तीत असलेल्या अंगणवाडी परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच…

पालकांची नाराजी ; सरपंचाचे वेधले लक्ष.. बांदा/प्रतिनिधीबांदा शहरातील मध्यवर्ती भागात भर वस्तीत आलेल्या बांदा देऊळवाडी येथील अंगणवाडीच्या आवारात साफसफाई नसल्याने तसेच मद्याच्या बाटल्यांचा खच असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. येथील गुरुदत्त कल्याणकर यांनी ही गंभीर बाब बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या निदर्शनास आणून देत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरपंच नाईक यांनी ग्रामपंचायत सदस्य…

Read More
You cannot copy content of this page