ठाकरे शिवसेना कणकवली तालुकाप्रमुखपदी कन्हैया पारकर…

ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती जाहीर.. ⚡कणकवली ता.२५-: ठाकरे शिवसेना कणकवली तालुकाप्रमुखपदी माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नियुक्ती नंतर सोमवारी कणकवलीत आ. वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी…

Read More

गार्बेज डेपोचा रस्ता उखडल्या प्रकरणी कणकवली न. पं. चे माजी पदाधिकारी आक्रमक…

⚡कणकवली ता.२५-: कणकवली नगरपंचायतच्या गार्बेज डेपो मधील कचरा प्रकल्पाच्या कामाकरिता आणलेल्या पोकलॅण्ड टाईपच्या बायोमायनिंग मशीन गार्बेज डेपो वरील डांबरी रस्त्यावरून नेल्याने या रस्त्याची पूर्णता वाताहात झाली. हि बाब माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह त्यांच्या सहकारी माजी नगरसेवकांच्या निदर्शनास येताच त्यांनी सोमवारी ही मशीन मुडेशवर मैदानावर रोखून धरली. जोपर्यंत नगरपंचायत च्या…

Read More

दाणोली साटम महाराज पुण्यतिथी सोहळा २७ मार्च रोजी

सावंतवाडी ता.२५-:दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा बुधवार २७ मार्च रोजी होत आहे. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिर आणि निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालिन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गोवा, बेळगाव परिसरातून भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ४:३० वाजता काकड आरती, सकाळी ५ वाजता…

Read More

सावंतवाडी कारागृहाचा चेहरा मोहरा बदलणार…

शासनाकडून तीन कोटी मंजूर ; कारागृह अधीक्षक संदिप एकशिंगे यांची माहीती.. सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसह कारागृहात विविध आधुनिक सोयी सुविधांसाठी शासनाच्या विविध योजनांमधून सुमारे तीन कोटी रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून यातून या कारागृहाचा चेहरा मोहरा पालटणार आहे. तत्पूर्वी या कारागृहात अद्ययावत प्रवेशद्वार, व्हिडिओ कॉलिंग, डॅशबोर्ड, व्ही सी युनिट्स…

Read More

रंगपंचमी खेळून आंघोळीसाठी आडारी नदी पात्रात उतरलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू…

⚡मालवण ता.२५-: रंगपंचमी खेळून मालवणच्या आडारी नदीपात्रात मित्रमंडळी समवेत आंघोळीसाठी उतरलेल्या देवेंद्र उर्फ दीपक जयदास वेंगुर्लेकर (वय 24) रा. आडारी, मालवण या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली देवेंद्र याच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालवण आडारी येथील काही युवक हे रंगपंचमी साजरी करून दुपारी…

Read More

उपकाराची जाणीव नाही अशा व्यक्तीला जनताच उत्तर देणार…

दिपक केसरकरांची विनायक राऊत यांच्यावर जोरदार टिका; मी बाळासाहेबांच्या विचारांमुळे शिवसेनेत गेले.. ⚡सावंतवाडी ता.२५-: ज्या माणसावर मी उपकार केले त्याला उपकाराची जाणीव नाही. त्यामुळे त्या माणसाला येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडी जनता उत्तर देईल, असा पलटवार मंत्री दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांच्यावर सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत केला.दरम्यान, कोकणातील विकासकामांचे श्रेय विनायक राऊत नारळ फोडून घेत आहेत….

Read More

अन्नपूर्णा कोरगावकर व संतोष कानसे एकत्र आल्याने आयटी सेक्टरचा मार्ग सिंधुदुर्गतील युवकांसाठी मोकळा…

मंत्री दीपक केसरकर:माजगाव उद्यमनगर येथे ‘आयटी ‘ चा स्टार्ट अप ‘अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्सच भव्य शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२५-: अन्नपूर्णा कोरगावकर व संतोष कानसू यांनी एकत्रित येत नवीन पाऊल टाकलं आहे. त्यामुळे आयटी सेक्टरचा मार्ग सिंधुदुर्गतील युवकांसाठी मोकळा झाला आहे. बीपीओस जगभरात असतात. एका देशातून दुसऱ्या देशास सेवा देण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व व कॉम्प्युटर हाताळणी…

Read More

नेरुर देसाईवाडा येथे भीषण आग…

लाखोंचे नुकसान:शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी;बाबू देसाई यांची मागणी.. ⚡कुडाळ ता.२५-: तालुक्यातील नेरुर देसाईवाडा येथील काजू बागायतदार बाबा देसाई, तातू देसाई, दत्ता देसाई आणि पद्मनाभ ठाकुर यांच्या काजू कलमांना २१ मार्च रोजी आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात बाबा देसाई यांचा मांगर जळून खाक झाला. यात त्यांचे साधारण ७ लाखाचे नुकसान…

Read More

पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक…

वनपाल अमृत शिंदे: डॉक्टर एस. एस कुडाळकर हायस्कूल येथे जागतिक जल दिन कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.२३-: पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, अयोग्य, आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजे पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील साठे अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्यांच्या स्त्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे…

Read More

मांद्रे मतदारसंघातील महिलांना स्वावलंबी बनविणार…

मुक्ति आरोलकर-देसाई यांचा विश्वास.. ⚡बांदा ता.२३-: पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांचे सक्षमीकरण होणे ही काळाची गरज आहे. महिलांना आर्थिक, मानसिक, शारीरिक दृष्ट्या प्रबळ करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच मांद्रे मतदारसंघात महिलांसाठी विविध गृहउद्योग राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता महिलांना भविष्यात बाजारपेठे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मांद्रे मतदारसंघातील महिलांना स्वावलंबी बनविणार…

Read More
You cannot copy content of this page