…..म्हणून पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ला येथेच ठेवण्याची तरतूद अर्थसंकल्पात करावी लागली
हरी खोबरेकर यांचा घणाघात:भाजप सरकारने यापूर्वी केलेल्या अनेक घोषणा हवेतच विरल्या.. ⚡मालवण ता.२८-:वेंगुर्ला येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेण्याचा डाव सरकारने आखल्याचे समजल्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या आमदार, खासदार व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांनी आवाज उठविल्यामुळेच सरकारला हा प्रकल्प वेंगुर्ले येथेच ठेवण्याची तरतूद अर्थसंकल्पात करावी लागल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी…
