गोपुरीत राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्व विकास शिबीर …

अद्वैत फाऊंडेशनचे आयोजन ः 11 ते 15 मे दरम्यान निवासी शिबीर.. ⚡कणकवली ता.२६-: अद्वैत फाऊंडेशन कणकवलीच्या वतीने राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिराचे आयोजन गोपुरी आश्रम वागदे येथे 11 मे ते 15 मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात वय वर्षे 10 ते 20 वयोगटातील मुलांना सहभागी होता येईल. गोपुरी आश्रम वागदेचे अध्यक्ष…

Read More

ज्यांना जाहीरनामा पकडता येत नाही, ते खासदार काय निवडून आणणार…

नीतेश राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका.. कणकवली ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरानाम्याची माहिती पत्रकारांना देताना उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहीरनामाचा कागद पडला. ज्यांना जाहीरनामा निट पकडता येत नाही, ते खासदार काय निवडून आणणार, अशी बोचरी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली….

Read More

काळे आजींच्या शिशुविहार बालवाडीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न…

⚡मालवण ता.२६-:मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मधील काळे आजींच्या शिशुविहार बालवाडी मधील मोठ्या गटातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. हि मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश करणार असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. टोपीवाला हायस्कुलच्या मध्यवर्ती सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात टोपीवाला हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. वळंजू, बालवाडीच्या संचालिका सौ. मालती काळे, श्रीधर काळे, मुख्यशिक्षिका सौ….

Read More

कोल्हापूर येथील अपघातात सावंतवाडीच्या युवकाचे निधन…

रस्ता ओलांडताना घडला अपघात: शहरात हळहळ व्यक्त होत आहे.. ⚡सावंतवाडी ता.२६-: कोल्हापूर येथे एसटीतून उतरून रस्ता ओलांडताना चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या सावंतवाडीतील युवकाचे उपचारादरम्यान निधन झाले. नितीन लोकरे वय( 25) रा. लाखेवस्ती असे त्याचे युवकाचे आहे.दरम्यान तो काल आपल्या कामानिमित्त कोल्हापूर येथे एसटीने गेला होता परंतु तू कोल्हापूर येथे तो…

Read More

कोकणातील बेरोजगारी दूरकरण्यासाठी मला लोकसभेत पाठवा…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन: मोदी सरकारने दहा वर्षात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले… राजापूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागील 10 वर्षांत भारत देश विकसित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भारत हा विकासित देश बनत आहे. मोदी सरकारने गरीब, महिला, बेरोजगारांसाठी 54 योजना सुरु केल्या आहेत. त्याचा लाभ देशातील गरीब, महिला, बेरोजगारांनी घेत…

Read More

आपल्या हक्काचा खासदार म्हणून राणेंना लोकसभेत पाठवा…

देवेंद्र फडवणीस:उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार हे अडवणूक, वसूली करणारे सरकार होते.. राजापूर ः भारताचा गतिमान विकास करण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी तर कोकणचा गतिमान विकास करण्याची क्षमता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना विक्रमी मताधिक्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन…

Read More

गावराई – सुकाळवाड येथील साई मंदिरचा 28 ते 30 एफ्रील वर्धापन दिनानिमित्त सोहळा…

⚡ओरोस ता.२६-: गावराई सुकळवाड येथे प्रति वर्षाप्रमाणे साई मंदिर चा पंधरावा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३० एप्रिल दरम्यान आयोजित केला आहे ,या वर्धापन दिन सोहळा निमित्त साई पालखी , महिलांसाठी बहारदार खेळ पैठणीचा ,रेकॉर्ड डान्स ,रुद्राअभिषेक , रक्तदान , दशावतार ,सत्यनारायण महापूजा , आदींसह विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा…

Read More

राजापूरच्या सभेत दिपेश शिंदेनी वेधले सर्वाचे लक्ष…

स्वतःचे शरिर रंगाने बनवले भाजपामय ; उद्योजक विशाल परब यांचे सौजन्य… ⚡सावंतवाडी ता.२६-: राजापूर येथे होत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेत सावंतवाडीच्या दिपेश शिंदे यांनी युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस विशाल परब यांच्या सौजन्याने स्वतःचे शरीर भाजपामय रंगवून सर्वाचे लक्ष वेधून घेतले. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी तापु लागला आहे. उमेदवार,पदाधिकारी,कार्यकर्ते बैठकीवर जोर…

Read More

आमदार नितेशजी राणेंनी घेतला वेंगुर्ले शहराचा प्रचाराचा आढावा…

⚡वेंगुर्ला ता.२६-: आमदार नितेशजी राणे यांनी भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भेट देवून वेंगुर्ले शहरातील प्रचार कार्याचा आढावा घेतला . तसेच निवडणुकीचा प्रचार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले . तसेच प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन संपर्क करण्यावर भर देण्याबाबत आग्रह केला . मोदी सरकारचे विविध योजनांचे लाभार्थीपर्यंत पोहोचून पुन्हा एकवार मोदी सरकार येण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे…

Read More

आमची चार पिढ्यांची श्रीमंती; त्यामुळे खोक्याची गरज तुम्हाला, आम्हाला नाही…

दिपक केसरकर ; माजगावात कार्यकर्त्या मेळाव्यात विरोधकांवर निशाणा.. सावंतवाडी ता.२५-: आमची चार पिढ्यांची श्रीमंती आहे त्यामुळे आम्हाला खोंक्याची गरज नाही तुम्हाला जर पैसे कमी असतील तर आम्ही तुम्हाला देऊ असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. दरम्यान मला मिळालेले मंत्रिपद हे तुमचे आहे. तुमच्यासाठी आम्ही काम करतो. विकासासाठी एवढं निधी दिला. पण…

Read More
You cannot copy content of this page