राणे यांच्यासारख्या दुरदृष्टी असलेल्या नेत्याला मोठं मताधिक्य मिळवून देऊ…

राजन पोकळे:राणे-केसरकर एकत्र आल्यान कोकणचं भवितव्य उज्वल… ⚡सावंतवाडी ता.२७-: विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांच्यासारख्या दुरदृष्टी असलेल्या नेत्याला मोठं मताधिक्य मिळवून देऊ, राणे-केसरकर एकत्र आल्यान कोकणचं भवितव्य उज्वल आहे, असा विश्वास माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी व्यक्त केला

Read More

दिवसरात्र एक करत नारायण राणेंना लिड देऊ…

मोहिनी मडगावकर: राणेंच्या मागे महिला शक्ती मोठ्या प्रमाणात.. ⚡सावंतवाडी ता.२७-: महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यामागे महिला शक्ती मोठ्या प्रमाणात मागे असून दिवसरात्र एक करत त्यांना लिड देऊ असा विश्वास मोहिनी मडगावकर यांनी व्यक्त केला.

Read More

नारायण राणेंच्या विजयासाठी कार्यकर्ता पेटून उठला…

विशाल परब : कार्यकर्त्यांमधील मतभेद दूर.. ⚡सावंतवाडी ता.२७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 400 पारच्या नाऱ्याला कोकणातून सुरूवात होणार असून सर्व कार्यकर्ते राणेंच्या विजयासाठी पेटून उठले आहेत. त्यामुळे राणे 85 ते 90 टक्के मतदान घेऊन मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान महायुतीतील कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये आता…

Read More

नारायण राणे यांना सावंतवाडी मतदारसंघातून मोठं मताधिक्य मिळवून देऊ…

राजन तेली: प्रभाग क्रमांक पाच मध्ये सुधीर आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी शहरासह मतदारसंघातून नारायण राणे यांच्या मागे मोठं मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला. दरम्यान शहारत प्रभाग क्रमांक पाचमध्ये माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या पुढाकारातून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या…

Read More

केसरकर विकास करायला कमी पडल्यानेच त्यांना आता राणेंची पाय धरणाची वेळ आली…

प्रवीण भोसलेंची टीका: भाजप खोट्या आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करण्याचं काम करते.. ⚡सावंतवाडी ता.२७-: मंत्री दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षे मतदारसंघात विकास करायला कमी पडले त्यामुळे त्यांना आता नारायण राणेंचे पाय धरण्याची वेळ आली, अशी टीका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केली. दरम्यान भाजप सरकार ही खोटी आश्वासन व फसव्या योजना राबवून जनतेची दिशाभूल करत…

Read More

कणकवली नगरपंचायतीतर्फे पर्यावरण दूतांचा सन्मान…

कणकवली ता.2 कणकवली शहरात पर्यावरण संवर्धन करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या पर्यावरण दूतांचा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते सत्‍कार करण्यात आला. या दूतांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देणयात आले. त्‍याचबरोबर पर्यावरण संवर्धनात योगदान देणाऱ्या शहरातील बचतगट महिला सदस्यांचाही सत्‍कार करण्यात आला. जागतिक वसुंधरा दिनाच्या औचित्‍यावर कणकवली नगरपंचायत सभागृहात पर्यावरण दूतांचा सत्‍कार आणि मतदान जनजागृती उपक्रम झाला….

Read More

पटकीदेवी मंदिराच्या वर्धापनदिनी 10 मे रोजी विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२७-: कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त 10 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 8.30 वा. पासून अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 4 वा. स्थानिक भजने, रात्री 8 वा. पावशी येथील श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळााो बुवा आण घाडी आणि हरकुळ…

Read More

माणगावात नितीन बानुगडे-पाटील यांची आज जाहीर प्रचारसभा…

⚡कणकवली ता.२७-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविअाचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शनिवार 27 रोजी दुपारी 3 वा. कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील मनोहर मंगल कार्यालय येथे शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे-पाटील यांची जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपनेत्या जान्हवी…

Read More

मनसेचे कसाल विभागाचे अध्यक्ष प्रमोद परब यांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡कणकवली ता.२६-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसाल विभागाचे अध्यक्ष प्रमोद परब यांनी कणकवली येथील विजय भवन येथे याठिकाणी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. वैभव नाईक यांनी परब यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, अवधूत मालणकर, पडवेचे माजी सरपंच प्रभाकर गोसावी, छोटू पारकर आदी उपस्थित होते….

Read More

मणेरी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू…

⚡दोडामार्ग ता.२७-:दोडामार्ग – बांदा मार्गावर मणेरी कलमठाणा येथे एका वळणावर झालेल्या दुचाकीच्या स्वंय अपघातात जखमी झालेल्या सासोली येथील पाटये पुनर्वसन वसाहतीतील युवक भाविक गुरूदास गवस (वय 18) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी येथे दाखल केले होते.युवकाच्या या अपघाती निधनामुळे गावावर शोककळा पसरली. या युवकाने नुकतेच कॉलेज पूर्ण केले होते. काही दिवसांपूर्वी त्याने नवीन…

Read More
You cannot copy content of this page