कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न…

⚡वैभववाडी ता.२९-: कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपा कार्यालयात पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे आदी उपस्थित होते.यावेळी वैभववाडी भाजपाच्या वतीने आमदार निरंजन डावखरे, श्री. काळसेकर,…

Read More

दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी…

⚡वैभववाडी ता.२९-: वैभववाडी तालुका धनगर समाजातील कै. धाऊ बयाजी गोरे ट्रस्टच्या विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व तालुक्यातील धनगर समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता वैभववाडी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील…

Read More

दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी…

⚡वैभववाडी ता.२९-:वैभववाडी तालुका धनगर समाजातील कै. धाऊ बयाजी गोरे ट्रस्टच्या विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व तालुक्यातील धनगर समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता वैभववाडी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील धनगर…

Read More

अमरसेन सावंत यांनी आवाज उठविल्याने अणाव घाटचेपेड पुलाचे काम झाले पूर्ण…

⚡कुडाळ ता.२९-: शिवसेना उबाठा उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांच्या प्रयत्नातून कुडाळ तालुक्यातील अणाव घाटचेपेड पुलाचे काम झाले पूर्ण झाले आहे.महाविकास आघाडीच्या काळात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी अणाव घाटचेपेड पुल मंजूर करून त्यासाठी २ कोटी ६५ लाख रु मंजूर केले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी पुलाचे काम अर्धवट स्थितीत असतानाच उदघाटन केले…

Read More

पेंडूर देवळी समाज उन्नती मंडळाने दशावतार कलाकारांचा केलेला सत्कार प्रेरणादायी…

सावळाराम अणावकर ; दशावतार कलेची निर्मिती देवळी समाजापासून.. ⚡मालवण ता.२९-: गेली कित्येक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच गोवा राज्यातही देवळी समाज बांधव दशावतारी कला जोपासत असल्याने ही साऱ्यांना अभिमान वाटावा अशी गोष्ट असून पेंडुर येथील देवळी समाज उन्नती मंडळाने जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांना सांघिक भावनेने एकत्र करून त्यांचा केलेला सत्कार हा निश्चितच गौरवास्पद आणि कलेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येकासाठी…

Read More

इन्सुली पोलीस चेकपोस्टवर बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई…

१९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त:गुजरात येथील एक ताब्यात.. ⚡बांदा ता.२९-:    मुंबई – गोवा महामार्गावर इन्सुली पोलीस चेकपोस्टवर बांदा पोलिसांनी बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई केली. यात ७ लाख २० हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारुसह एकूण १९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी इक्बाल जुमाभाई थेबा (२६, रा. जुनागड सिटी,…

Read More

दोडामार्गसाठी नवीन उपकेंद्र उभारा…

गणेशप्रसाद गवस: फडणवीस, केसरकर यांच्याकडे केली मागणी… ⚡दोडामार्ग ता.२९-: तालुक्यातील सततच्या ‘ बत्ती गुल ‘ वर कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी दोडामार्ग ते साटेली भेडशी दरम्यान एक नविन उपकेंद्र विद्युत वितरण कंपनीने प्रस्तावित केले आहे. त्यासाठी शासनाने एक एकर जमीन उपलव्ध करावी व सादर केलेल्या प्रस्तावासाठी आर्थिक तरतुद करावी अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट ) तालुकाप्रमुख गणेशप्रसाद…

Read More

आपल्या मातीची व शाळेचे नाते माजी विद्यार्थ्यांनी जपावे…

रा. पां. जोशी:रा. कृ. पाटकर हायस्कुलमध्ये कॉम्प्युटर लॅबचा शुभारंभ.. ⚡वेंगुर्ले ता.२९-: आपल्या शाळेची जाणीव ठेवून शाळते शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी मुंबईचे माजी विद्यार्थी बापू गिरप यांनी कॉम्प्युटर लॅबची संकल्पना आपल्या बँच समोर मांडली अन बँचच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे ऋण फेडण्यासाठी हात दिले. याच बँचचा मी विद्यार्थी असून मला त्याचा शुभारंभ करण्याची संधी…

Read More

कणकवलीत उद्या स्वामी समर्थ गुरुमठाचा कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२९-: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुमठाच्या ग्राम व नागरी अभियानंतर्गत गुरुवार 30 मे रोजी दुपारी 3.30 वा. येथील श्री चौंडेश्‍वरी सांस्कृतिक भवन येथे विभाग सक्षमीकरण आढावा व मार्गदर्शपर कार्यक्रम आयोजित केला आहे. यात आबासाहेब मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला प्रतिनिधी व सेवेकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read More

देशाला विनाशाकडे नेणे हीच मोदींची गॅरंटी…

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची टीका ः देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार.. ⚡कणकवली ता.२९-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील एनडीए सरकारने मागील 10 वर्षांत आर्थिक, राजकीय, सामाजिक घोडचुका केल्या आहेत. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए बहुमताचा आकडा पार करू शकणार नाही. देशवासीयांनी राजकीय परिवर्तन घडविण्याचा ठरवले असून देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा दावा…

Read More
You cannot copy content of this page