मिळालेल्या यशावर अवलंबून न राहता ध्येयपूर्तीसाठी संधीचा फायदा घ्यावा….

मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आवाहन:नगरपालिकेच्यावतीने दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार.. ⚡मालवण ता.३०-: आज मालवण शहरातील मुलांनी दहावी परीक्षेत मिळविलेल्या यशासाठी ही मुले कौतुकास पात्र आहेत. या यशामागे मुलांचा अभ्यास, मेहनत, शिस्त असून शिक्षक व पालकांचेही मोठे योगदान आहेच हे खरे असले तरी या परीक्षांच्या गुणांवर आपले यश हे अवलंबून न ठेवता मिळालेली संधी आणि…

Read More

दोडामार्गला मिळाला दहा वर्षानंतर गटशिक्षणाधिकारी…

तालुक्यातील शिक्षक संघटनानी केले स्वागत.. ⚡दोडामार्ग ता.३०-:दहा वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतरतालुक्याला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी मिळाले.रुपाली दिनकर तेलतुंबडे यांनी २४ मे रोजी कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी म्हणून तालुका शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारला.दोडामार्ग पंचायत समितीच्या २२ वर्षांच्या काळातील हे तिसरे कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी.यापूर्वी शिवानंद गुरव व प्रदीपकुमार कुडाळकर यांनी कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले होते. मधल्या काळात विस्तार अधिकारी किशोर गवस आणि…

Read More

वीज वितरणच्या प्रश्नासंदर्भात बबन साळगावकर यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही…

संजू परब; राणेंच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या मांडीला मांडीला लावून बसणं अत्यंत चुकीचं… ⚡सावंतवाडी ता.३०-: ज्यांनी अंडरग्राउंड वीज वाहिनीचे 11 कोटी परत पाठवले त्यांना शहरातील वीज प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा पलटवार संजू परब यांनी बबन साळगावकर यांच्यावर केला.दरम्यान राणेंच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून प्रश्न सोडवणे अत्यंत चुकीच आहे….

Read More

वीस वितरणच्या प्रश्नासंदर्भात बबन साळगावकर यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही…

संजू परब; अन्यथा राजन तेली व विशाल परब यांची वरिष्ठांकडे तक्रार करणार; नाव नाव घेता दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.३०-: ज्यांनी अंडरग्राउंड वीज वाहिनीचे 11 कोटी परत पाठवले त्यांना शहरातील वीज प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा पलटवार संजू परब यांनी बबन साळगावकर यांच्यावर केला. दरम्यान राणेंच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून…

Read More

आरोपी हा कुठल्या जाती, धर्माचा नसतो…

अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांचे मत ः असलदे येथे हिंदू व मुस्लीम समाजबांधवांची शांतता बैठक.. ⚡कणकवली ता.३०-: आपल्या देशात महिला सुरक्षित राहण्यासाठी शासनाचे कडक कायदे आहेत. एखाद्या महिलेने आपल्या सुरक्षिततेसाठी पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवल्यास त्यावर कारवाई करणे हे पोलिसांचे काम आहे. तक्रारीनंतर आरोपी जर पीडीत महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कारवाई…

Read More

अवैध धंद्यांवर कारवाई करा…

पोलीस निरीक्षकांकडे भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी.. ⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालुक्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. अवैध दारू, अमलीपदार्थ तालुक्यात ठिकठिकाणी खुलेआम विक्री सुरु आहे. अवैध दारु व अमलीपदार्थांची खुलेआम विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. अमलीपदार्थांची विक्री गावगावांमध्ये खुलेआम सुरु आहे. याबाबत पोलिसांनी कडक पाऊले उचलावीत, अशी भाजपच्या शिष्टमंडळाने माजी जि. प….

Read More

राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने उद्या दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.३०-: माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सावंतवाडी शहर मर्यादित सर्व हायस्कूल मधील पहिले तीन क्रमांक मिळालेल्या दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार केला जातो. याही वर्षी दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा दिनांक 31 मे रोजी सकाळी दहा वाजता राजा शिवाजी चौक (आंबोली…

Read More

विद्या विहार इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी…

स्नेह मेळावाव्यातून झाडे लावा झाडे जगवा चा दिला संदेश. ⚡सावंतवाडी ता.३०-: आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलच्या सन १९९१-९२ मधील दहावी बॅचचा स्नेहमेळावा काल बुधवारी विद्याविहार इंग्लिश स्कूल मध्ये उत्साहात पार पडला. दरवर्षी आम्ही वर्गमित्रच्या वतीने स्नेहमेळावा घेण्यात येतो. या मेळाव्यातून अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. ह्याही वर्षी असाच सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे….

Read More

भूमी अभिलेख कार्यालयात अर्जाची पोहोच देण्याची व्यवस्था करा…

सरंबळ येथील सीताराम कदम यांचे भूमी अभिलेख अधीक्षकांना निवेदन.. ओरोस ता ३०भूमी अभिलेख कार्यालयात केलेल्या अर्जाची पोहोच देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सरंबळ कदमवाडी येथील सीताराम कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या तक्रार अर्जात सीताराम कदम यांनी, कुडाळ उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजणी अर्ज सादर होत नाहीत….

Read More

रस्ताच बनला घरांना धोकादायक…

म्हापण खवणे गाबितवाडीतील घटना:विठोबा सागवेकर यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष… ओरोस ता ३०रहदारीसाठी, वाहनांच्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला रस्ता पावसाळ्यात तेथील घरांमध्ये पाणी घुसण्याचा तसेच पावसाच्या पाण्याने घराना धोका निर्माण होण्याचे कारण ठरले आहे. म्हापण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील खवणे येथील हा प्रकार आहे. याबाबत येथील ग्रामस्थ विठोबा सागवेकर यांनी जिल्हाधिकारी यांचे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.पतन विभागाकडून…

Read More
You cannot copy content of this page