निकालाची उज्ज्वल परंपरा कौतुकास्पद…
विनायक कारभाटकर:अणसूर पाल हायस्कूलमधील एसएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.२५-: सत्य, प्रामाणिक निष्ठा व कठर मेहनतीने मिळविलेले यश हे सर्वोत्तम यश असून ते जीवनात अखंड टिकते. सद्विचार, सदाचार व सद्गुण ही आपल्या जीवनात उर्जेसारखे कार्य करून आपल्याला उन्नत्तीसाठी यश व समाधान देतात. ग्रामीण भागातील शाळेची दहावीतील १०० टक्के निकालाची उज्वल परंपरा आणि विद्यार्थ्यांनी…
