काळसे धामापूर येथे स्थानिक वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न…

⚡मालवण ता.१३-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि वयम फॉरेस्ट नर्सरी, काळसे यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक वृक्ष लागवड कार्यक्रम काळसे, धामापूर याठिकाणी संपन्न झाला. स्थानिक वृक्षाची लागवड ही त्या परिसंस्थेला, त्याठिकाच्या जैवविविधतेला, मृदेला उपयुक्त ठरते याच उद्देशाने स्थानिक पर्यावरणाचा अभ्यास करून स्थानिक वृक्षांच्या रोपणाचा हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.           यावेळी सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे…

Read More

कुडाळ न. पंचायतमधील सफाई कर्मचारी निघाले देवदर्शनासाठी…

कुडाळ न. पं. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचे सौजन्य.. कुडाळ, प्रतिनिधी आमदार वैभव नाईक आणि कुडाळ नगरपंचायतमधील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांच्या सौजन्याने कुडाळ नगरपंचायत सफाई कर्मचारी यांची पंढरपूर, अक्कलकोट आणि शिर्डी या ठिकाणी देवदर्शन सहल आयोजित करण्यात आली. या सहलीचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. यामध्ये विलास मुणगेकर, दिलीप मा. कदम, सुनीता कुडाळकर, रमेश देऊलकर, सतीश जाधव,राजन कदम, धोंडी…

Read More

ओवळीये ग्रामस्वराज्य संस्थेवर भाजप पुरस्कृत पॅनलचा एकतर्फी विजय…

सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री सहकारी ओवळीये ग्रामस्वराज्य संस्था ओवळीये संस्थेच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलने मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. संस्थेच्या सात पैकी सात जागा जिंकत भाजपने एकतर्फी यश संपादन केले. भाजप विरोधात उबाठा सेनेसह, शिंदे शिवसेनेचे सर्व पक्ष एकवटलेले असताना देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीला यश आले. रामानंद शिरोडकर यांच्या अधिपत्याखाली…

Read More

मच्छी वाहतूक करणारा टेम्पो सावडाव फाट्यावर पलटला…

कणकवली : गोव्याहून मुंबई च्या दिशेने मासे वाहतूक करणारा टेम्पो (केए २६ बी ५४२७) सावडाव फाट्यावर पलटी होऊन टेम्पोचे नुकसान झाले. हा अपघात १३ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळी चालकाने दिलेल्या माहितीनुसार टेम्पो चालक शेकप्पा लमाणी हा आपल्या ताब्यातील अपघातग्रस्त झालेला टेम्पो घेऊन गोव्याहून मुंबई च्या दिशेने मासे वाहतूक करत होता. सावडाव…

Read More

तळगाव येथे १५ रोजी आरोग्य तपासणी शिबीर…

⚡मालवण ता.१३-: एसएसपीएम लाईफटाइम हॉस्पिटल पडवे आणि तळगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर सोमवार दि. १५ जुलै रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, डोळे, युरोलॉजी, अस्थीरोग, जनरल सर्जरी, कर्करोग, दंतरोग, नेफ्रोलॉजी, प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी जगदीश चव्हाण…

Read More

बोर्डिंग ग्राऊंडची दुरुस्ती न केल्यास सा.बां. कार्यलयावर धडक मोर्चा…

आमदार वैभव नाईक यांनी दिला इशारा.. कुडाळ : मालवण बोर्डिंग ग्राउंडची दुरुस्ती न केल्यास सा. बां. विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. सा. बां. विभागाच्या आणखी एका भोंगळ कारभाराचा पोलखोल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज त्यांनी बोर्डिंग ग्राऊंडची पाहणी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालवण दौऱयावर आले होते त्यावेळी…

Read More

चला लोकांपर्यंत कायदा पोहोचवुया…

न्या. जी. ए. कुलकर्णी:विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थी, नागरिक यांच्याशी साधणार संवाद;कुडाळमध्ये न्यायाधीशांचा पत्रकारांशी संवाद.. ⚡कुडाळ ता.१३-: कायद्याचे नीट पालन आणि त्याची अंमलबजावणी करायची असेल तर लोकांपर्यंत तो कायदा पोहोचवणे गरजेचे आहे. त्यासाठी कुडाळचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी जी.ए. कुलकर्णी यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. पोलीस, वकील, पंचायत समिती आणि पत्रकार यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवून लोकांपर्यंत कायदा…

Read More

कर्ले कॉलेज शिरगाव येथे युवा महोत्सव कार्यशाळा…

कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या ५७ व्या आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सव कार्यशाळेचे आयोजन शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयकडॉ.निलेश सावे यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना कला सादरीकरण बाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० महाविद्यालयांचे प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक…

Read More

देवबाग येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात हरीनाम सप्ताह व आषाढी एकादशी सोहळ्याचे आयोजन..

मालवण (प्रतिनिधी) देवबाग येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त १४ ते २१ जुलै या कालावधीत हरिनाम सप्ताह साजरा होणार असून १७ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा होणार आहे. त्यादिवशी वर्षातून फक्त एकदाच आषाढी एकादशीला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेता येते, त्यामुळे या सोहळ्यास देवबाग दशक्रोशीतील भाविकांची मोठीं गर्दी…

Read More

विकास संस्था या प्रत्येक गावातल्या आर्थिकदृष्ट्या केंद्रबिंदू…

मनिष दळवी:१०० टक्के वसुली केलेल्या ११ संस्थांचा करण्यात आला गौरव.. ⚡देवगड ता.१३-: विकास संस्थानी काळाबरोबर बदललं पाहीजे आणि हा काळ आता सुरू झालाय.केंद्र सरकारने विकास संस्थाना अनन्य साधारण महत्व दिलेय. विकास संस्था या त्या त्या प्रत्येक गावातल्या आर्थिकदृष्ट्या केंद्रबिंदू असल्याने विकास संस्थामध्ये होणारा बदल शेतक-यांसाठी महत्वाचा आहे. विकास संस्थांमध्ये बदल व्हावे तसेच आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे…

Read More
You cannot copy content of this page