आम्ही संघर्षासाठी आलो नव्हतो, पण भाजपच्या चींधीचोरानी गोंधळ घातला…
आदित्य ठाकरे:आम्ही दिल्ली समोर झुकणार नाहीतर दिल्लीला महाराष्ट्र समोर झुकवू.. मालवण (प्रतिनिधी) शिवरायांचा पुतळा कोसळणे ही दुर्दैवी घटना असून शिवपुतळा उभारणीत झालेला भष्ट्राचार लपविण्यासाठी भाजपाकडून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथऱ्यासमोरच करण्यात आलेला बालिशपणा अख्या जगाने पाहिला आहे. आम्ही संघर्ष करायला आलेलो नव्हतो, असे असतानाही भाजपच्या चिंधीचोरांनी गोंधळ घातलाच असे सांगत ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे…
