जिल्हा परिषदेची भजनी साहित्य योजना प्रभावी…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण:भजनी साहित्य वितरणाचा झाला शुभारंभ.. सिंधुदुर्गनगरी ता ४सिंधुदुर्गातील भजन मंडळे गणेशोत्सव असो वा अन्य धार्मिक कार्यक्रम यात भजनी मंडळे मोठ्या उत्साहाने भजन सादर करून ही कला जोपासत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि या कलेकडे तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी जिल्हा परिषदेची भजनी मंडळांना भजनी साहित्य पुरविणे योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेला भविष्यात अधिकचा…

Read More

सरकारी योजनेतून उपक्रम करणं सोप्पं, पण स्वतःच्या खिशात हात घालून उपक्रम राबविण शक्य नाही…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण:संदिप गावडे यांच्या मार्फत भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत साहित्य संच वाटप.. ⚡सावंतवाडी ता.०४-: सरकारी योजनेतून उपक्रम करणं सोप्पं असतं. स्वतःच्या खिशात हात घालून उपक्रम राबविण सहज शक्य नाही. भारतीय जनता पार्टीच्याविचाराला साजेस काम संदीप गावडे यांनी केले. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. हिंदूत्वाची साथ भाजपने कधीही सोडली नाही. बाळासाहेब ठाकरे, अटल…

Read More

ऍड. यशवर्धन जयराज राणे यांना ‘प्रभावशाली भारतीय पुरस्कार २०२४’ प्रदान…

नवीदिल्ली येथे शानदार सोहळ्यात ऍड. राणे यांनी स्वीकारला पुरस्कार.. ⚡कुडाळ ता.०४-: सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या ऍड. यशवर्धन जयराज राणे यांना ‘प्रभावशाली भारतीय पुरस्कार २०२४’ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार नवी दिल्लीतील रॅडिसन ब्लू, द्वारका येथे झालेल्या भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.हा मानाचा पुरस्कार लेफ्टनंट जनरल आणि एअर फोर्स कमांडर अजय कुमार…

Read More

नाडन येथील २२ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या…

⚡देवगड ता.०४-: देवगड तालुक्यातील नाडण पुजारे वाडी येथील पराग गणेश पुजारे या २२ वर्षीय युवकाने राहत्या घरी स्वयंपाक घरावरील माळ्यावर नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ७:३० च्या सुमारास निदर्शनास आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाडन पुजारेवाडी येथील पराग गणेश पुजारे (22) याची आई आपल्या मुलीला उपचारासाठी घेऊन मुंबईला गेली होती. त्यामुळे…

Read More

बांधकाम कामगारांना शासन आदेशानुसार ९० दिवस प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही व्हावी…

रविंद्र चव्हाण यांचे आदेश:भारतीय मजदूर संघाच्या मागणीनुसार बैठकीचे आयोजन.. ⚡ओरोस ता.०४-: शासन आदेशानुसार ग्रामसेवक हे असंघटित बांधकाम कामगारांना ९० दिवस प्रमाणपत्र देत नसल्याबाबत भारतीय मजदूर संघाने प्रश्न उपस्थित केला असता, याबाबत शासन आदेशाचे पालन करून कार्यवाही होत नसल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग…

Read More

मालवणमध्ये एसटी संपाला अत्यल्प प्रतिसाद…

⚡मालवण ता.०४-: आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यात एसटी कामगारांनी संप पुकारला असून मालवणमध्ये या संपाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला . या संपात मालवण आगारातील बाळा मालंडकर, संजय सावंत, अमित शंकरदास, सतीश वाळके, अरुण वाघमारे, गुरु घाडी, विनायक गोसावी, हेमंत तळवडेकर, स्वप्नील शिंदे, गुरुनाथ गोळवणकर, समीर माळकर, रोहित बावकर, गोट्या पवार आदी व इतर कर्मचारी सहभागी झाले होते…

Read More

राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूचं ; देवगड आगारात संमिश्र प्रतिसाद…

⚡देवगड ता.०४-: महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने ३ सप्टेंबर पासून धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता.या धरणे आंदोलनात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन देखील करण्यात आले होते.मात्र या संपामध्ये देवगड आगारातील ३० टक्के कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून ७० टक्के सर्वसेवा सुरळीत सुरू असल्याचे एसटी स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर यांनी सांगितले. देवगड आगारातून…

Read More

मोंडतर येथील सुभाष चौघुले यांचे अपघाती निधन…!

⚡देवगड ता.०४-: मोंडतर वरची वाडी येथील रहिवाशी सुभाष गोपाळ चौघुले (६९ वर्षे) यांचे दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबईतील दिवा येथे वाहनाची धडक बसून जागीच निधन झाले. अपघाताची बातमी मिळताच पोलिसांनी त्यांना ठाणे महापालिकेच्या शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर कल्याण येथील त्यांच्या निवासस्थाना…

Read More

गणेश चतुर्थीनिमित्त वैभववाडी बाजारपेठ गुरुवारी पूर्ण दिवस सुरू राहणार…

वैभववाडी प्रतिनिधीगणेश चतुर्थीनिमित्त वैभववाडी बाजारपेठ गुरुवारी पूर्ण दिवस सुरू असणार आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून तालुका व्यापारी संघटनेने हा निर्णय घेतला आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर यांनी दिली.तालुक्यातील मुख्य बाजारपेठ आठवडी बाजाराच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी दुपारनंतर बंद असते. मात्र या आठवड्यात बाजारपेठेतील सर्व दुकाने सुरू असणार आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त खरेदीसाठी येणाऱ्या…

Read More

सरकारने एष्टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या…

मंगेश तळवणेकर:गणेशोत्सव काळात होणारी प्रवाशांची गैरसोय टाळावी… ⚡सावंतवाडी ता.०४-: गणेश चतुर्थीला कोकणात येणाऱ्या चाकरमान्याची संख्या लक्षणीय असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चाकरमान्यांना गावी येण्यास, गणेशोत्सवाच्या बाजाररहाटासाठी बाजारात येणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने एष्टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य…

Read More
You cannot copy content of this page