कणकवलीत भारत देशाच्या सुरक्षिततेसाठी लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी तिरंगा यात्रेचे आयोजन…
कणकवली : भारत देशासाठी आणि भारत देशाच्या सुरक्षिततेसाठी लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी १२ मे रोजी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या तिरंगा यात्रेचे नेतृत्व जिल्ह्याचे मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे करणार आहेत. या तिरंगा यात्रेत कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शिक्षक, रोटरी सदस्य, डॉक्टर, वकील, शाळेतील विद्यार्थ्यांनी…
