महामार्ग अपूर्ण तरीही टोलधाडी साठी सरकार तत्पर…
मनसेचे कुणाल किनळेकर यांचा आरोप.. ⚡कुडाळ ता.२३- : खासदार नारायण राणे यांच्या जन्मदिवसानिमित्त आलेले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फसव्या आश्वासनासह सिंधुदुर्ग जिल्ह्याला टोल भेट दिली आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम वीस वर्षे झाली तरी अद्याप अपूर्णच आहे, मात्र सरकार टोलच्या धाडीसाठी तत्पर असल्याचा आरोप मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला…
