नगरसेवकांनाच माहिती मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था…?
माजी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांचा सवाल.. ⚡वैभववाडी ता.१२-: वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी कार्यालयात नाहीत असे सांगून नगरपंचायत प्रशासन आम्हाला कोणती माहिती देत नाही व विचारणा ही करत नाहीत जर नगरसेवकांना ही वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनाची काय परिस्थिती असेल असा सवाल माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अक्षता जैतापकर यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे.निवेदनात पुढे…
