दुष्काळ, पाणीटंचाई व शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय…
⚡सिंधुदुर्ग दि.२१-: कोकणातील आंबा व काजू पिकांचे झालेले मोठे नुकसान, लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांची झालेली परवड, तसेच राज्यभर एल-निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि दुष्काळाचे गडद संकट या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यंदा २३ जून रोजीचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोशल…
