कणकवली आचरा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश चाळण…!
⚡मालवण ता.०३-: कणकवली आचरा या मुख्य रस्त्यावरील चिंदर बाजार ते आचरा दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच वाहन चालकांना समजत नाही अशीच काहीशी दुरवस्था या रस्त्याची झालेली आहे. गेल्या वर्षी चतुर्थी पूर्वी ऑगस्ट महिन्या मध्ये सदर रस्त्याचे खड्ड्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलमपट्टी करून बुजविण्याचे काम करण्यात आले…
