समाजात व्यसन मुक्तीचे कार्यक्रम घेऊन जनजागृती करणे काळाची गरज…
पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी:रेडी यशवंतगड किल्ल्यावरून “व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा” शानदार शुभारंभ.. ⚡वेंगुर्ला ता.११-: सध्याचे गुन्हे घडतात ते व्यसनामधून घडतात. त्यासाठी समाजातून व्यसन मुक्ती होणे आज गरजेचे आहे. व्यसन मुक्ती साठी मनाचा निश्चय महत्वाचा आहे. व्यसनामुळे माणसाचे आयुष्य उध्वस्त होतेच त्याचबरोबर त्यांचा संसारही उध्वस्त होतो. म्हणूनच समाजात असे व्यसन मुक्तीचे कार्यक्रम घेऊन जनजागृती करणे काळाची…
