जयवंत दळवींच्या साहित्याचे पारडे अधिक जड…
विश्वास पाटील:जयवंत दळवींच्या जन्मशताब्दीनिमित्त मालवणात चर्चासत्र.. ⚡मालवण ता.१७-:जयवंत दळवी यांचे साहित्य हे वास्तववादी जसे होते तसे त्यांच्या साहित्यात आशय आणि विषय हा ठासून भरलेला आहे. चक्र आणि अंधारातल्या पारंब्या या दोन कादंबऱ्या तर नवलेखकांसाठी वस्तूपाठ आहेत, असे असले तरी मराठीतील प्राध्यापिकी समीक्षकांनी जयवंत दळवीना त्यांच्या साहित्याच्या कुवतीला जोखणारी फारशी पारितोषिके मिळू दिली नाहीत. परंतु दळवी…
