प्लास्टिक वापर शून्य करूया : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…
जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आचरा समुद्र किनारी स्वच्छता अभियान : जिल्हाधिकारी यांचाही स्वच्छता मोहिमेत सहभाग.. ⚡मालवण ता.२०-:प्लास्टिक वापर दैनंदिन जीवनात कमी झाला पाहिजे. प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्या, बॉटल सर्वत्र दिसून येतात. मात्र त्यांचे विघटन होत नसल्याने पर्यावरणावर या प्लास्टिकचा ताण वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी प्रत्येकाने प्लास्टिक वापर टाळल्यास ती कृती मोलाची ठरेल. यासाठी प्रत्येकाने आपल्या…
