केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला राष्ट्रीय काँग्रेस नाहक विरोध करत आहे – नितेश राणे
*ð«कणकवली दि.०५-:* अमेठीतून लढणारे राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवतात मग कोकणातील आंबा काजूला मध्यप्रदेश गुजरात सह संपूर्ण देशातील बाजारपेठ खुली करून देणारे मोदी सरकारचे कृषीविधेयक का नको ? असं थेट सवाल करत भाजपा आमदार नितेश राणें यांनी कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी कोकणातील हजारो शेतकरी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयावर ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ट्रॅक्टर मोर्चा काढणार…
