कुडाळमधील पूरस्थितीमुळे मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून प्रत्येकी ४ लाखाची आर्थिक मदत
*आ.वैभव नाईक यांच्या हस्ते तहसीलदार अमोल पाठक यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वितरण *ð«कुडाळ दि.२७-:* अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुकयात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती निधी अंतर्गत प्रत्येकी ४ लाख रु ची आर्थिक मदत करण्यात आली आहे.कुडाळ तहसील कार्यालयात बुधवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते तहसीलदार अमोल पाठक यांच्या उपस्थितीत आर्थिक…
