जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांसाठी कॉरनटाईन सक्तीचे..

नियम न पाळल्यास गुन्हे दाखल करण्याचा पालकमंत्र्याचा इशारा *💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाऱ्या चाकरमानी व अन्य लोकांसाठी चेक नाके,रेल्वे टेशन व आरोग्य विभागामार्फत कॉरंटाईन करण्याचे शिक्के मारण्यात येतील. संबंधितांनी १४ दिवसांचे पालन करावयाचे आहे. जर त्या लोकांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा पालक मंत्री उदय सामंत यांनी…

Read More

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी हरिश्चंद्र आसयेकर..

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून आहेत कार्यरत *💫सावंतवाडी दि.२४-:* जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना खर्‍या अर्थाने न्याय देणारे तसेच कर्मचार्‍यांच्या सेवा – शर्ती बाबत सतत झटणारे मळगाव ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष श्री.हरिश्चंद्र आसयेकर यांना राज्य ग्रामपंचायत .कर्मचारी संघटनेच्या कार्यकारणीवर प्रसिध्दी प्रमुख पदी निवङ करण्यात आली. राज्याध्यक्ष श्री.लक्ष्मण सुरळकर व सरचिटणीस श्री.धनराज पाटील यांनी याबाबतची घोषणा केली कोकणातुन श्री.आसयेकर…

Read More

कोविड नंतरची काळजी…

कौटुंबिक सल्ला केंद्राचा उपक्रम *💫मालवण दि.२४-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित कौटुंबिक सल्ला केंद्रच्या सांगाती या उपक्रमांतर्गत कोविड नंतरची काळजी या विषयावर २५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. गार्गी ओरसकर या कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण बॅ. नाथ पै सेवांगण मालवण फेसबुक पेजवरून होणार…

Read More

डिंगणे-बांबरवाडीत चार एकर क्षेत्रातील काजू बागायतीस आग..

बांदा : प्रतिनिधी डिंगणे-बांबरवाडी येथे आज दुपारी शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने सुमारे ४ एकर क्षेत्रातील काजू बागायत जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये महेश बांदेकर, राजन बांदेकर यांच्या मालकीची काजू बाग जळून गेली. ऐन काजू हंगामात काजू बाग जळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानिस सामोरे जावे लागले. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Read More

रोलरखाली चिरडून कामगार जागीच ठार…

मीठमुंबरी येथील दुर्दैवी घटना *💫देवगड दि.२४-:* तालुक्यातील मिठमुबरी मधलीवाडी प्राथमिक शाळे जवळ घाटी रस्त्यावर रोलर खाली चिरडून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. राजू चव्हाण (वय ३५, रा. विजापूर, गुलबर्गा) असे त्या कामगारांचे नाव आहे. या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले व पोलिस…

Read More

कोरोनाग्रस्तासाठी नगराध्यक्ष नलावडे यांचे आणखी एक पाऊल.

बाधित व मयत लोकांची मोफत करणार ने-आण कणकवली: शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण व कोविड आजाराने मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास विचारात घेत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली शहरातील रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. जेणेकरून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची व मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची परवड होऊ नये यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला…

Read More

मालवणात लसीचा साठा संपला..

५०० लस दोन दिवसांत संपल्या:आचरा येथून आणले ४० डोस *💫मालवण दि २४-:* मालवणात कोरोना प्रतिबंधक लस संपल्यानंतर पुन्हा लसीचे डोस प्राप्त झाल्यावर काल मालवण ग्रामीण रुग्णालयात पुन्हा लसीकरण सुरू झाल्यावर रुग्णालयाला प्राप्त ५०० लसींचा साठा दोन दिवसातच संपला आहे. लास घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात काल व आज नागरिकांनी गर्दी केल्याने आचरा प्राथमिक केंद्रातून लसीचे ४० अधिक…

Read More

नाभिक समाजाच्या सर्व संघटना आता एका छताखाली..

ऑनलाईन बैठकीत एकत्रित लढा उभारण्याचा निर्णय;मुख्यमंत्र्यांचेही लक्ष वेधणार *💫मालवण दि.२४-:* राज्यातील नाभिक समाजाच्या विविध संघटना असून या सर्व संघटना एकाच छताखाली येऊन समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी नुकतीच या विविध संघटनांची संयुक्त ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या समस्यांबाबत एकत्रित लढा उभारण्याचा निर्णय घेतला. येत्या ३ ते ४ दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या…

Read More

सावंतवाडी न प सभापती माधुरी वाडकर यांना मातृशोक..

*सावंतवाडी-:* तालुक्यातील कलंबिस्त येथील रुक्मिणी सावळाराम कलबिस्तकर वय 96 हिचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुलगे चार मुली सुना नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे सावंतवाडी नगर परिषदेच्या समाज कल्याण सभापती माधुरी वाडकर यांची आई होत.

Read More

महामार्गाचा नुकसान मोबदला अजुन पेंडिंग आहे…

स्वार्थी लोकप्रतिनिधी टोल वसुलीसाठी आग्रही;मनसे कुडाळ अध्यक्ष गावडेंचा आरोप 💫 *कुडाळ* :- मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनचा अजून मोबदला मिळाला नाही, तसेच निष्कृष्ट कामामुळे महामार्ग किती काळ टिकेल याची शाश्वती नाही तरीही स्वार्थी लोकप्रतिनिधी टोलवसुलीसाठी आग्रहीआहेत त्यामुळेच प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर असल्याची घणाघाती टिका मनसेचे कुडाळ उपतालुका अध्यक्ष दीपक गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Read More
You cannot copy content of this page