माणगाव प्रा आ केंद्राला हॅंडग्लोज, सॅनिटायझर वाटप…

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअरचा उपक्रम *💫कुडाळ,ता.०६:-* आंतरराष्ट्रीय मानवाअधिकार वेल्फेअर असोशियनच्या मार्फत माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रला हॅन्डग्लोज,सॅनिटायझर.वाटप करण्यात आले. संघटना समाज हीतासाठी नेहमीच समाजकार्यात कार्यरत असते.संपूर्ण देशावर आलेले कोरोनाशी संकटाला लढा देण्यासाठी अहोरात्र सर्व शासकीय यंत्रणा मेहनत घेत असते. हॉस्पिटल मधील कर्मचारी डॉक्टर,नर्स,वाॅडबाॅय, दिवस-रात्र रुग्णांची सेवा बजावत असतात. योद्धांची काळजी घेणे काळाची गरज आहे.त्यातच माणगाव प्राथमिक आरोग्य…

Read More

*आंबोली “त्या” रस्त्याच्या गैरव्यवहारात आमदार गप्प का…?

भाजप पदाधिकारी संतोष पालेकर याचा सवाल; आमदार नितेश राणे कडे करणार चौकशीची मागणी* *💫आंबोली, दि.०५-:* आंबोली फौजदार वाडी येथील मुख्यमंत्री सडक योजनेतून दीड कोटीच्या कामात जो गैव्यवहार होत आहे त्यात आमदार गप्प का? त्यांचेच लोकप्रतिनिधी ठेकेदाराची पाठराखण करीत असून त्यांनीच रस्ता आणि पुलाचे काम सुरू असताना महिनाभर समोर उभे राहून काम झाल्याने भ्रष्टाचार हा संगनमताने…

Read More

बीडीओ, अधिकारी सभापतींना ऐकत नाहीत…

त्यामुळे वित्त आयोग, रोजगार हमीची कामे ठप्प;प स सभेत सुनील घाडीगांवकर यांचा आरोप मालवण दि प्रतिनिधी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांसह प्रशासन हे सभापती अजिंक्य पाताडे यांना जुमानत नसल्याने १५ वा वित्तआयोग, एमआरजीएस च्या माध्यमातून होणारी तालुक्याची कामे ठप्प झाल्याचा घणाघाती आरोप करीत मालवणचे माजी सभापती तथा पंचायत समितीचे विद्यमान गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी सभापतींचा…

Read More

कोकण इतिहास परिषदेची कार्यकारणी जाहीर…

*💫वैभववाडी दि.०४-:* कोकण इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक सदाशिव टेटविलकर, उपाध्यक्षपदी डॉ.श्रीनिवास वेदक तर सचिवपदी प्रा.डॉ. विद्या प्रभू यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांचे दुःखद निधन झाले. त्यापासून अध्यक्षपद रिक्त होते. रविवार दिनांक २ मे रोजी आभासी पद्धतीने झालेल्या सभेमध्ये कोकण इतिहास परिषदेच्या कार्यकारिणीची पुनर्रचना…

Read More

वैभववाडी तालुक्यातील सहयाद्री पट्ट्यात मेघ गर्जनेसह जोरदार…

*💫वैभववाडी दि.०४-:* वैभववाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस पडला.अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील गावातील आंबा बागायतदारांचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.सध्या आंबा हंगाम सुरू आहे. आंब्याच्या फळांवर पाऊस पडल्यामुळे आंब्यांवर काळे डाग पडून आंबा कुजण्याची शक्यता आहे.तसेच अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतीची मशागतीची कामे खोळंबली आहेत.शेतकऱ्यांनी शेतीत मशागत…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ९२ रूग्ण सापडले…

शहरात ३० तर ग्रामीणात ६२ *💫सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ९२ रुग्ण सापडले असून, शहरात ३० तर ग्रामीण भागात ६२ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सबनीसवाडा १, गवळीतिठा १, माठेवाडा १, खासकीलवाडा ५, सालईवाडा ४, वैश्यवाडा १, जूनाबाजार १, सावंतवाडी १६ तर ग्रामीण भागात…

Read More

मच्छिमार पॅकेजमधील अद्याप लाभ नाही…

लॉकडाऊन काळात मच्छीमारी ठप्प;लाभ मिळण्यासाठी १० मे पासून आमरण उपोषण मेघनाथ धुरीं यांचा इशारा मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने मच्छीमारांना विशेष आर्थिक पॅकेज मंजूर केल्यावर अद्यापही मच्छीमारांना त्याचा लाभ मिळालेला नाही. मत्स्य व्यवसाय विभागाच्या गलथान कारभारामुळे मच्छीमार आर्थिक लाभापासून वंचित राहिले आहेत. सध्याच्या कोरोना काळात मच्छीमारी व्यवसाय ठप्प असून संकट काळातही आर्थिक पॅकेजचा लाभ मिळणार नसेल…

Read More

विवाहित तरुण मुलाच्या निधन विरहाने वडिलांचा मृत्यु…

सावरवाड गावात शोककळा *💫सावंतवाडी दि.०४-:* विवाहित तरुण मुलाचा मृत्यू जिव्हारी लागल्याने अवघ्या आठ दिवसांच्या फरकाने वडीलांचा मृत्यू झाल्याने सावरवाड गावात शोककळा पसरली आहे रावजी विश्राम पवार वय 68 तर मुलगा आनंद रावजी पवार वय 35 असे या दोघांचा मृत्यू झालेल्यांची नावे आहेत मुंबई विरार येथे गेल्या कित्येक वर्षापासून पवार कुटुंबीय नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत मुळगाव सावरवाड…

Read More

वेंगुर्लेत 10 दिवसांचा जनता कर्फ्यू : तहसील कार्यालयातील मिटींग मध्ये निर्णय

*6 ते 15 मे कालावधी : विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची होणार आरटीपीसीआर टेस्ट *वेंगुर्ला: प्रतिनिधी* आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी वेंगुर्ला येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या मिटींग मध्ये वेंगुर्लेत 6 ते 15 मे असे एकूण 10 दिवस जनता कर्फ्यू बाबत निर्णय घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोना संक्रमणामुळे वेंगुर्लेत 6 ते 15 मे जनता कर्फ्यू होणार…

Read More

‘पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा द्या अन् तातडीने लसीकरण करा’,..

बाळासाहेब थोरातांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.. *💫मुंबई दि.०४-:* राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन टप्प्यात लसीकरण झाले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण होणार सुरू आहे. यातच महसूलमंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महत्वाची मागणी केली…

Read More
You cannot copy content of this page