अप्पर जिल्हाधिकारी हटाओ, पर्यावरण बचाओ’ मागणीसाठी मनसे मोर्चा काढेल
जागतिक पर्यावरण दिनी माजी आम.परशुराम उपरकर यांचा इशारा *ð«कणकवली दि.०५-:* तीन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झालेल्या आणि जिल्ह्यातील पर्यावरणाच्या विनाशास कारणीभुत असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सहकारी प्रांत-तहसीलदारांची तात्काळ जिल्ह्याबाहेर बदली करावी तरच जागतिक पर्यावरण दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल. पुढील महिनाभरात अप्पर जिल्हाधिकारी यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच…
