आंबोली घाटातील मान्सूनपूर्व कामे अर्धवट करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा

अन्यथा ६जुलै ला उपोषण करण्याचा सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांचा इशारा आंबोली : आंबोली घाटातील प्रलंबित कामे न करणे दुर्लक्ष करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांची बदली करावी यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर ६ जुलै रोजा उपोषण छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात चव्हाण यांनी म्हटले की, आंबोली घाटात दरडी कोसळू…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ५५० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २७ हजार ७१७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६,हजार ६४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५५० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

वेतोरे हायस्कूल सुसज्ज:मुलांची प्रतीक्षा

*💫वेंगुर्ले दि.१५-:* चालू शैक्षणिक नवीन वर्ष सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी वेतोरे हायस्कूल मुलांच्या स्वागतासाठी इमारतीला आकर्षक घेऊन सज्ज झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ यावर्षी १५ जून २०२१ पासून सुरू होत असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्यादृष्टीने वेंगुर्ले तालुक्यातील श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे मुलांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून मुलांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत शाळा आहे.कोरोना विषाणूच्या महामारी…

Read More

तालुक्यात शेतीच्या कामांना वेग

*नांगरणी, भात पेरणी आदी कामांना जोर *💫सावंतवाडी दि.१५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या पावसास सुरुवात झाली असून गेले दोन दिवस मुसळधार पाऊस बरसल्याने गावागावात शेतीच्या कामांना वेग आला आहे. ट्रॅक्टर व बैलांच्या सहाय्याने नांगरणी, भात पेरणी आदी कामांनी जोर धरला आहे. मान्सूनच्या पावसास मुसळधार सुरुवात झाली आहे. गेले दोन ते तीन दिवस संततधार पाऊस सुरू असल्याने बळीराजा…

Read More

कणकवलीतील 26 गावांमध्ये टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना

हॉटस्पॉट ठिकाणी लक्ष केंद्रित करणार:वैशाली राजमाने *💫कणकवली दि.१५-:* कणकवली तालुक्यामधे सद्यस्थितीत सुमारे चार हजार सक्रिय रुग्ण आहेत. तालुक्यातील 26 गाव अथवा वाड्यांमध्ये तसेच शहरातील सात ठिकाणी दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असल्याने या हॉटस्पॉट च्याठिकाणी टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिल्या आहेत. सद्यस्थितीत हॉटस्पॉट ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात येत असून येथील लोकांनी प्रशासनाला सहकार्य…

Read More

गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणी मुंबई येथील दोघांना जामीन मंजूर

*💫सावंतवाडी दि.१५-:* गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बालाजी केदार आणि रकिसन दिवटेवाड (दोघेही रा. मुंबई) यांची आज न्यायलयाने प्रत्येकी १५ हजाराच्या जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुंबई येथील दोन्ही आरोपींची आज…

Read More

रेडीमध्ये ग्राम विलगिकरण कक्ष सुरु

डॉ विवेक रेडकर यांनी केला शुभारंभ *💫वेंगुर्ले दि.१५-:* कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत असून त्याला अटकाव करण्यासाठी शासकीय आदेशाने रेडी ग्रामपंचायती मार्फत ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना होम क्वारंटाइन् केले असता त्यांचे नातेवाईक नियम न पाळता मोकाट बाहेर फिरत असतात या बाबीचा विचार करून…

Read More

८५ वर्षाचे वयोवृद्ध बसले उपोषणाला

डॉ अनिशा दळवीं अधिकाऱ्यांची केली कान उघडणी *💫दोडामार्ग दि.१५-:* दोडामार्ग तालुका प स प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज ८५ वर्षांपेक्षाही जास्त वयाच्या वृद्ध माणसाला न्यायासाठी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर उपोषणास बसावे लागले. ही शासनासाठी मोठ्या शरमेची गोष्ट असून अशा वृद्धांना हे शासन न्याय देऊ शकत नसेल तर त्यांची वेळीच कानउघडणी करून अशा अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उभारणार…

Read More

सेना-भाजप नगरसेवक, मुख्याधिकाऱ्यांत शाब्दिक बाचाबाची

मुख्याधिकाऱ्यांनी केले पोलिसांना पाचारण;५ वाजता कामाच्या ठिकाणी चर्चा करण्याच्या निर्णयानंतर थांबला वाद मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील गटार खोदाईचे काम पूर्ण न झाल्याने आज उपनगरध्यक्ष राजन वराडकर यांच्यासह भाजप व शिवसेनेचे काही नगरसेवक मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना जाब विचारण्यासाठी गेले असता शाब्दिक बाचाबाची होऊन वादाची ठिणगी पडली. यावेळी नगरसेवकांनी दमदाटी करून धमकी दिल्याचा आरोप मुख्याधिकारी जिरगे…

Read More

संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत…

पावसामुळे नदी, नाले तुडुंब_ *💫सावंतवाडी-:* गेले दोन दिवस कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मळेवाड, आरोंदा, तळवणे, कोंडुरे परिसरातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी शेतात पाणी घुसल्याने नुकतीच पेरणी केलेल्या शेतीचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी पुलावर पाणी आल्याने अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क…

Read More
You cannot copy content of this page