नारायण राणेंमुळेच कळणे मायनिंग सुरू झाले
स्थानिक ग्रामस्थ, सेना कार्यकर्त्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करायला लावला;आता राणेंनी आपली भूमिका जाहीर करावी: आ वैभव नाईकांचे आवाहन *⚡कुडाळ ता.३१-:* महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री असताना नारायण राणेंनी १३ वर्षापूर्वी विनाशकारी कळणे मायनिंग प्रकल्प जनतेच्या माथी मारला. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवसेनेचा प्रकल्पाला असलेला विरोध झुगारून देत स्थानिक ग्रामस्थांवर अन्याय करून गावातील शिक्षक, डॉक्टर अशा प्रतिष्ठित…
