पत्रादेवी लाठी पुन्हा बंद करण्याचा निर्णय दुदैवी
कायद्याचा बडगा दाखवून कोणाची अडवणूक करू नका:जावेद खतिब *⚡बांदा.०५-:* येथिल पत्रादेवी लाठी प्रशासनाकडुन पुन्हा बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा दुदैवी आहे,कोरोनाचा प्रादुर्भात होवू नये यासाठी प्रशासनाने जनजागृती करावी कायद्याचा बडगा दाखवून कोणाची अडवणूक करू नये अशी मागणी भाजप युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बांद्याचे ग्रामपंचायत सदस्य जावेद खतिब यांनी केली आहे. पंचक्रोशीतील लोकांना होणारा…
