विजेच्या धक्क्याने पियाळी येथे दोन गाईंचा मृत्यू तर शेतकरी किरकोळ जखमी
नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ नुकसानभरपाई द्या: संतोष कानडे *⚡कणकवली ता.१३-:* विजेच्या तारांचा शॉक लागल्यामुळे दोन गाई जागीच मृत्यू झाल्या असून शेतकऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना सकाळी कणकवली तालुक्यातील पियाळी येथे घडली. यात संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान झालेला प्रकार लक्षात घेता संबंधित शेतकऱ्याला वीज वितरण कंपनीने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी…
