ॲड. संग्राम देसाई यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या उपाध्यक्षपदी निवड

अध्यक्षपदी ठाणेचे ॲड. गजानन चव्हाण;इतिहासात पहिल्यांदाच कोकणच्या दोन्ही सुपुत्रांची वर्णी *⚡कणकवली ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञ आणि बार कौन्सिलचे सदस्य ॲड. संग्राम दत्तात्रय देसाई यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ वकील ॲड. गजानन चव्हाण यांची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बार कौन्सिल…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ११ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी तालुक्यात आज ११ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २तर ग्रामीण भागात ९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात माठेवाडा आणि सालईवाडा येथे प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला असून, ग्रामीण भागात मळगाव २, रोनापाल १, बांदा १, नेमळे ४, डीगणे १ असे…

Read More

अल्पवयीन युवतीला फूस लावून पळविल्याची तक्रार वेंगुर्ले पोलिसात

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल *⚡वेंगुर्ला ता.१४-:* वेंगुर्ला शहरात राहणा-या एका अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास फूस लावून पळवले असल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात दिलेली असून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केसरकर करीत आहेत.

Read More

जिल्ह्यात आज आणखी ७८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४६हजार ५८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ७८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

जिल्ह्यात 2 लाख 91 हजार 479 जणांनी घेतला पहिला डोस

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.१४-:* जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 91 हजार 479 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 833 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 444 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 905 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 235 जणांनी दुसरा डोस…

Read More

वेंगुर्ला राऊळवाडा येथील पानस्टॉलवर मटका घेणाऱ्या युवकास घेतले ताब्यात

*⚡वेंगुर्ला ता.१४-:* वेंगुर्ला शहरातील राऊळवाडा येथील पानपट्टी स्टॉलवर मटका घेणाऱ्या युवकास पोलीस गुप्तवार्ता शाखेचे सरमळकर यांनी रोख रुपये ७ हजार ६०० रक्कम व साहित्य सह रंगेहात पकडले. मुंबई मटका जुगार कायद्या अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल विठ्ठल धुरी करीत आहेत.

Read More

पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणावा

रोणापाल सरपंच सुरेश गावडे : जिल्हा दौरा समस्या सोडविण्यासाठी करा बांदा : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत जिल्हा दौरा करत असल्याने स्वातंत्र्यदिनी छेडण्यात येणारी उपोषणे, धरणे आंदोलनाला नेमक्या कोणत्या उत्तराने समाधानी करणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. बहुतांश उपोषणे ही केवळ निधीच्या मागणीसाठी असल्याचे दिसून येत असल्यामुळे स्वातंत्र्यदिन…

Read More

आपत्तीप्रंसगी तरी कोकणातील लोकप्रतिनिधींनी संघटितरित्या एकत्र यावे:मोहन केळुसकर

*⚡कणकवली ता.१४-:* कोकणामध्ये गेल्या दोन-तीन वर्षांत चार चक्रीवादळे आलीत. अलीकडे कोकणातील अनेक भागात महापूर आलेत. अब्जावधी रुपयांच्या संपतीचे नुकसान झाले. भूसख्खलनामुळे दिडशेच्या वर बळी गेलेत. मात्र या भयानक आपत्तीच्या परिस्थितीत कोकणवासियांना सावरण्यासाठी कोकणातील सर्वं पक्षीय लोकप्रतिनिधी संघटितरित्या एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे होते. पण दुर्दैवाने असे घडत नाही, अशी प्रतिक्रिया कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष…

Read More

ना.नारायण राणे यांचे तब्‍बल ३०० पेक्षा जास्त ठिकाणी स्वागत होणार

जन आशीर्वाद यात्रा ​​११ जिल्‍हे, ९ लोकसभा आणि ३३ विधानसभा मतदारसंघांना स्पर्श करणार:प्रमोद जठार *⚡​​कणकवली​ ता.१४-:* केंद्रीय उद्योगमंत्री ​ना.नारायण राणे यांच्या स्वागताची जन आशीर्वाद यात्रा सर्वाधिक लांबीची आहे. या यात्रेत ११ जिल्‍हे, ९ लोकसभा आणि ३३ विधानसभा मतदारसंघांना स्पर्श करून या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथे होणार आहे. तब्‍बल ३०० पेक्षा जास्त ठिकाणी नारायण राणे…

Read More

स्वातंत्रदिनी सिंधुदुर्गनगरीत तब्बल १३० उपोषणे म्हणजे सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा ​

विकासापेक्षा भ्रष्‍टाचार करण्याकडेच लोकप्रतिनिधी प्राधान्य:परशुराम उपरकर ​ *⚡​कणकवली ता.१४-:* जनतेचे प्रश्‍न सुटत नसल्‍याने उद्याच्या स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गनगरीत तब्‍बल १३० पेक्षा अधिक नागरिक उपोषणाला बसणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांची उपोषणे होत असतील तर हे जिल्ह्यातील सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधींचे अपयश आहे अशी टीका मनसेचे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर यांनी आज केली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात…

Read More
You cannot copy content of this page