दांडेलीतील रस्त्याच्या दुतर्फा आलेली झुडपे धोकादायक

रानटी प्राण्यांचा रात्रीच्या वेळी रस्त्यावर वावर *⚡बांदा ता.०७-:* सावंतवाडी-आरोस मार्गावरील दांडेली गावात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या भल्यामोठ्या झुडपांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दांडेली ग्रामपंचायतने याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लेखी पत्राद्वारे लक्षही वेधले आहे. तर येत्या आठ दिवसांत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे न तोडल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा भाजप कार्यकर्ते संदीप माणगावकर यांनी दिला आहे. दांडेली गावातून…

Read More

कळसुलीतील कॉग्रेस, शिवसेनेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत *⚡कणकवली ता.०७-:* कणकवली तालुक्यातील कळसुली मधील शिवसेना काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भाजपामध्ये प्रवेश केला. हा सत्ताधारी शिवसेना, कॉग्रेस ला धक्का मानला जात आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केल्याचे या कार्यकर्त्यांनी या प्रसंगी सांगितले. यावेळी कळसुली मधील…

Read More

कणकवलीत शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना

आ.वैभव नाईक यांच्या हस्ते देवीचे विधिवत पूजन व आरती *⚡कणकवली ता.०७-:* कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना शाखेसमोर घटस्थापने दिवशी श्री.दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देवीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. देवीच्या आसनाला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवीची सवाद्य मिरवणूक…

Read More

चिपी विमानतळाचे उद्घाटन बंद खोलीत दडून नको…

*⚡सावंतवाडी ता.०७- :* केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी केलेल्या प्रयत्नाला मुर्त स्वरूप ९ तारीखला येत आहे. त्यामुळे चिपी विमानतळाच उद्घाटन बंद खोलीत, दडून न करता ओपन जंगी स्वरूपात व्हाव अशी मागणी प्रशासनाला केली आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या प्रसंगाची जिल्हावासिय वाट पाहत होते, तो प्रसंग आज आलेला आहे. येथील ग्रामस्थांना, जिल्हावासियांना आनंदोत्सव साजरा करण्यासाठीचा…

Read More

भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांना पितृशोक एडगावचे माजी सरपंच पुंडलिकराव रावराणे यांचे दुःखद निधन

एडगावचे माजी सरपंच पुंडलिकराव रावराणे यांचे दुःखद निधन वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावचे माजी सरपंच पुंडलिकराव रामकृष्ण रावराणे वय 87 यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांचे ते वडील होतं. पुंडलिकराव रावराणे सन 1965 मध्ये एडगाव या गावचे पहिल्यांदा उपसरपंच झाले. 1970 मध्ये एडगाव…

Read More

वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी नवरात्रोत्सवाला प्रारंभ

*⚡वेंगुर्ला ता.०७-:* वेंगुर्ला तालुक्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने आज शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी उत्सव केला होता. मात्र, यावर्षी कोरोना प्रतिबंधात्मक अटी व नियम पाळून भाविकांना मंदिरात जाता येणार असल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. वेंगुर्ला शहरामध्ये सातेरी, रवळनाथ, पूर्वस, भराडी, भगवती, गुणादेवी, केपादेवी, तांबळेश्वर-भगवती तर तालुक्यामध्ये वेतोरे, मातोंड,…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ५६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४९ हजार ९९६कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

जिल्ह्यात 4 लाख 81 हजार 811 जणांनी घेतला पहिला डोस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 81 हजार 811 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 835 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 31 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 916 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 656 जणांनी दुसरा डोस…

Read More

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण 95.83 टक्के पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०७-:* जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये मिळून एकूण 95.83 टक्के पाणीसाठ झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 436.6880 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 97.61 टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 21.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व…

Read More

लखीमपुर येथील शेतकरी नरसंहारच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारचा तालुका काँग्रेस कडून निषेध

*⚡सावंतवाडी ता.०७-:* उत्तरप्रदेश येथील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांचा जो नरसंहार करण्यात आला. व त्या दरम्यान कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना बेकायदेशीर अटक करण्यात आली. या दुर्दैवी घटनेला जबाबदार असणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारचा सावंतवाडी तालुका कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. यावेळी मोदी सरकार, योगी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते अँड. दिलीप नार्वेकर, जिल्हा…

Read More
You cannot copy content of this page