छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबासाठी कणकवलीत उद्या लाक्षणिक उपोषण

सकल मराठा समाज , कणकवलीचे तहसीलदार, पोलिसांनी निवेदन कणकवली ता.२८-:* छत्रपती संभाजी राजे यांना पाठिंबा म्हणून कणकवलीत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण १ मार्चला करण्यात आहे.हे उपोषण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे.याबाबत सकल मराठा समाज कणकवली यांनी तहसीलदार आर. जे.पवार व पोलिसांना निवेदन दिले आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे भाई परब,सोनु सावंत ,सुशिल सावंत,सुशांत दळवी,…

Read More

धीरज परब मित्रमंडळ आयोजित बाल महोत्सव २०२२ ला मोठा प्रतिसाद

३२५ विद्यार्थ्यांचा सहभाग कुडाळ ता.२८-: धीरज परब मित्रमंडळ आयोजित बाल महोत्सव २०२२ हा कार्यक्रम नुकताच बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळ येथे पार पडला.संपन्न झालेल्या या बाल महोत्सवास विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या या महोत्सवातील स्पर्धेत ५ वर्षे ते १६ वर्षे वयोगटातील तब्बल ३२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बॅरिस्टर नाथ पै. विद्यालयाच्या भव्य प्रशाला परिसरात महोत्सव…

Read More

ई-पॉज मशीन सर्व्हर डाऊन

नागरिकांना रास्त धान्य दुकानावर धान्य मिळत नाही;मुदत वाढवून देण्याची बांदा सरपंच अक्रम खान यांची मागणी सावंतवाडी ता.२८-: बांदा गावात गेले काही दिवस सरकार मान्य धान्य दुकानावर ई-पाॅज मशीन सर्व्हरचा त्रास उद्भवत असून, त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी यावर त्वरित तोडगा काढावा तसेच या महिन्यात धान्य वितरणासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी…

Read More

कबीर आणि तुलसीदास यांचे विचार वर्तमान काळातही प्रासंगिक:डॉ. शीतला प्रसाद दुबे

कणकवली ता.२८-:* मध्ययुगीन काळात जात, धर्म, रुढी परंपरा, अंधश्रद्धा यांच्या कुचक्रामध्ये पूर्णपणे फसलेल्या व त्याचे आंधळेपणाने पालन करणाऱ्या समाजाचे डोळे उघडण्याचे व विवेकवादी स्पष्ट भूमिका घेण्याचे काम कबीर आणि तुलसीदास या कवींनी केले आहे. दुर्दैवाने आजही या संदर्भात परिस्थिती फार काही बदललेली नाही त्यामुळे या कवींचे विचार आजही प्रासंगिक ठरतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक…

Read More

कणकवली महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

कणकवली ता.२८-:* मराठी साहित्यातील दर्जेदार कलाकृतींचे इतर भाषात अनुवाद झाला तर मराठी साहित्य सर्वदूर पसरेल व आपला एक वेगळा ठसा उमटू शकेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले. कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज कणकवली येथे वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य…

Read More

हवामानातील बदलामुळे आंबा काजू बागायतदार मेटाकुटीस…

राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे; तुळस येथील बागायतदार शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी वेंगुर्ला प्रतिनिधी-वेळोवेळी बदलत्या हवामानामुळे व अवकाळी पावसामुळे आंबा – काजू बागायतदार मेटाकुटीस आलेला आहे. शेतक-यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकार यांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून शेतक-यांना कर्जमुक्त करावे,अशी मागणी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील आंबा-काजू बागायतदार शेतकरी…

Read More

वेंगुर्ले-पॉस मशिनवर सरव्हर डाऊनमुळे थम लागत नसल्याने धान्यदुकानदारांवर ग्राहकांचा राग

शासनाने ही समस्या दूर करावी- रुपेश पेडणेकर वेंगुर्ले ता.२८-:* गेल्या दोन महिन्यांपासून इंटरनेटचे सरव्हर वारंवार खंडीत होत असल्याने रेशनधान्य ग्राहकांना शासनाकडून पुरविण्यांत येणार धान्य वितरण करता येत नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हयातील रेशनधान्य दुकानांवर ग्राहकांच्या रांगा लागतात. पण त्यांना धान्य मिळू शकत नाही. मात्र याचा उलट परीणाम शासनाचे काम प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या रेशनधान्य दुकानधारांना ग्राहकांच्या असंतोषाला समोरे…

Read More

मुरबाड येथे पाच दिवशीय टुरिस्ट गाईड ट्रेनिंग

अनेक विदयार्थ्यांनी पर्यटनाविषयक घेतले प्रशिक्षण : पर्यटनाच्या माध्यमातून कोकणामध्ये विकास करण्याचे ध्येय देवगड ता.२८-:* पर्यटन संचलनालय कोकण‍ विभाग नवी मुंबई अयोजित पाच दिवशीय टुरिस्ट गाईड ट्रेनिंग मुरबाड येथे यशस्वीरित्या आयोजन करुन पार पाडण्यात आले. यावेळी अनेक विदयार्थ्यांनी पर्यटनाविषयक प्रशिक्षण घेतले आहे. पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून कोकणामध्ये विकास करण्याचे ध्येय पर्यटन संचालनालय कोकण विभागाने ठरविले असून…

Read More

तळ ठोकलात तरी भाजपचाच नगराध्यक्ष बसणार

आ केसरकर यांच्या वक्तव्यावर अमित परब यांचे उत्तर;कोरोना काळात कुठे होता ? असाही केला प्रश्न सावंतवाडी ता.२७-: कोरोना महामारी च्या काळात ज्या वेळी जनतेला खऱ्या अर्थाने आधाराची गरज होती त्यावेळी दीपक केसरकर कुठे लपून बसले होते असा सवाल चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानाला प्रतिउत्तर देते वेळी केला…

Read More

रवींद्र मडगांवकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य असोसिएशनने घेतली दखल;५ मार्च रोजी वितरण सावंतवाडी ता.२७-:* जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार मार्च २०२२साठी रविंद्र मनोहर मडगावकर यांची निवड करण्यात आली आहे. त्याबाबत चे पत्र त्यांना प्राप्त झाले असून पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे 5 मार्च रोजी सायंकाळी 5 वा आयोजित पुरस्कार समारंभात…

Read More
You cannot copy content of this page