अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे
शिवसेनेतर्फे हरी खोबरेकर यांची मागणी मालवण ता.०६-:* मालवण तालुक्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मच्छीमार व शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून त्वरित पंचनामे करावे अशी मागणी मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख आणि जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी मालवण तहसील प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन तालुकाप्रमुख हरी…
