शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी मोबाईल वापर जपून करावा
पोलीस हवालदार फकृददीन गुलाबसो यांचे आवाहन देवगड –इंटरनेटच्या वाढत्या फायद्यामुळे सायबर गुन्हेगारी सारख्या भयंकर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.सायबर क्राईममुळे अन्यायग्रस्त व्यक्तींचे मोठ्या प्रमाणात आर्थिक,शारीरिक व मानसिक नुकसान होते म्हणून शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा जपून वापर करायला हवा असे प्रतिपादन देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार , फकृददीन गुलाबसो आगा यांनी आज येथे व्यक्त केले. देवगड पोलीस…
