सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा-काजू पिकांना धोका…
बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी: शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर.. ⚡सिंधुदुर्ग दि.२४-: जिल्ह्यातील प्रमुख बागायती पीक असलेल्या आंबा व काजू उत्पादनावर अवकाळी पावसाचे सावट आले असून, अचानक बदललेल्या हवामानामुळे फळधारणेला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. झाडांवर सध्या शिल्लक असलेली फळे गळून पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली…
