Headlines

युतीच्या माध्यमातून आंबोली गेळे कबुलायतदार गावकर प्रश्न मार्गी

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वाटले पेढे : पर्यटन वाढीला मिळणार चालना ⚡आंबोली ता.०४-: आंबोली गेळे कबुलायतदार गावकर प्रश्न मार्गी लागल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी तेथील ग्रामस्थांसह आंबोली येथील श्रीदेवी माऊलीला पेढे ठेवून आनंद साजरा केला. यावेळी राज्यातील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी…

Read More

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या बी ए एम एस पदवी दीक्षांत समारंभात 40 जणांना प्रदान

⚡सावंतवाडी ता.०४-: येथे बी ए एम एस दीक्षांत समारंभातडॉ यश पवार यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करतानामहाराष्ट्र राज्याचे आयुष मंत्रालयाचे संचालकरामन धुंगराळेकर सोबतपंकज विश्वकर्मा, ऍड दिलीप नार्वेकर, विकासभाई सावंत, रमेश पै,डॉ अभिजित चितारी,डॉ. मिलिंद खानोलकर, बाळासाहेब बोर्डेकर रमेश बोंद्रे रमेश पै गुरु मठकर आदी छाया सरफराज दुर्वेश सावंतवाडी प्रतिनिधी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या अमरे बँचचा…

Read More

वृक्षतोड रोखण्यासाठी जनजागृती करावी…

डी.पी. तानवडे ;कणकवली नगरवाचनालयाच्या परिसरात वृक्षारोपण ⚡कणकवली ता.०४-: वृक्ष आपल्याला प्राणवायू देतात त्यामुळे वृक्षांची लागवड व संवर्धन होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात एक झाड लावून ते जगवावे वृक्षप्रेमींनी नागरिकांना वृक्षाचे महत्त्व वृक्षतोड रोखण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन डी.पी. तानवडे यांनी केले.शासनाच्या वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत येथील नगरवाचनालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी वाचनलयाचे कार्यवाह हनीफ पीरखान,…

Read More

रवींद्र चव्हाण राजन तेली यांच्यामुळेच आंबोली कबुलायतदार प्रश्न मार्गी…

बंटी पुरोहित; केसरकर समर्थकांनी फुक्याच श्रेय घेऊ नये.. ⚡सावंतवाडी ता.०४-: अनेक वर्षे प्रलंबित आंबोली-गेळे-चौकुळ कबुलायतदार प्रश्न मंत्री दीपक केसरकर यांनी सोडू शकले नाहीत ते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वर्षभरात सोडून दाखवला त्यामुळे केसरकर समर्थकांनी उगाच फुक्याचे श्रेय घेऊ नये असा टोला युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी लगावला. दरम्यान राजन तेली यांनी वेळोवेळी पाठपुरावा…

Read More

अजित पवार सध्यातरी गद्दार नाहीत

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले;ते अजूनही शरद पवार यांना नेते मानतात ⚡सावंतवाडी ता.०४-: अजित पवार हे भाजपासोबत सत्तेत गेले असले तरी आजही ते शरद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगत आहेत त्यामुळे आम्ही त्यांना गद्दार म्हणू शकत नाही उद्या ते आपल्या भूमिका बदलल्यास आम्ही त्यांना गद्दार म्हणू अशी भूमिका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी मांडली….

Read More

मंत्री दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळेच कबुल्यातदार प्रश्न सुटला…

विलास गावडे ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री केसरकर यांचे मानले आभार ⚡आंबोली ता.०४-: अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या आंबोली-गेळे-चौकुळ कबुलायतदार प्रश्न अखेर सुटला आहे.मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत या प्रश्नास मान्यता मिळाली आहे.यासाठी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या योग्य पाठपुरावा मुळेच हा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे आता आंबोली- गेळेतील लोकांना त्याचा फायदा होणार आहे.या निर्णया साठी शिवसेना…

Read More

राज्यस्तर स्वच्छ्ता मूल्यमापनासाठी उद्यापासून सुरुवात

जिल्ह्यातील १५ ग्राम पंचायतींचा समावेश ओरोस ता.०४-: स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामिण) 2023 अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे नामांकण राज्य व केंद्र स्तरावर होणार आहे. या अंतर्गत राज्यस्तर तपासणी करीता तपासणी समिती 5 जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होत असुन जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पाणी व स्वच्छत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीविनायक ठाकुर यांनी दिली…

Read More

वेंगुर्ले बेळगाव रस्त्याचे काम निकृष्ट

ठेकेदारावर कारवाई करा;भाजपच्या रवींद्र मडगावकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.०४-: येथील वेंगुर्ला बेळगाव महामार्गाचे झालेले निष्कृष्ट दर्जाचे काम लक्षात घेता संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी आज येते भाजपाचे आंबोली मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागकडे निवेदनद्वारे केली आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब,मनोज नाईक,आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

Read More

अखेर आंबोली गेळे कबुलायदार गावकर प्रश्न मार्गी….

राजन तेली याची माहीती ; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री,पालकमंत्री यांचे मानले आभार सावंतवाडी : अनेक वर्षे प्रलंबित आंबोली-गेळे-चौकुळ कबुलायतदार प्रश्न अखेर सुटला आहे. मंत्रालय येथे मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रश्नास मान्यता मिळाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच हा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे आता आंबोली- गेळेतील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन…

Read More

शरद पवार हेच आमचे दैवत

अर्चना घारे परब: सत्तेसाठी लाचार होणार नाही… सावंतवाडी ता.०४-: शरद पवार साहेब हेच आमचे दैवत असून त्यांच्यामुळे आपण समाजकारण राजकारण शिकले त्यामुळे यापुढे राजकारणात काही मिळो अगर न मिळो मी शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहिन सत्तेमुळे काही मिळेल म्हणून मी कुठेही जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका अर्चना घारे परब आज येथे मांडली. दरम्यान अजित पवार…

Read More
You cannot copy content of this page